|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:05 | सूर्यास्त : 18:43
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.08° C

कमाल तापमान : 28.25° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 77 %

वायू वेग : 4.44 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.08° C

Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.99°C - 31.17°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.97°C - 30.61°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.62°C - 30.53°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.16°C - 31.59°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

29.01°C - 32.88°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.86°C - 32.65°C

sky is clear

भारत मोठ्या सामुद्रिक क्रांतीच्या दिशेने : सोनोवाल

भारत मोठ्या सामुद्रिक क्रांतीच्या दिशेने : सोनोवाल-ग्लोबल मेरिटाईम इंडिया समिटनिमित्त बैठक, नवी दिल्ली, (१४ ऑगस्ट) – जगातील समुद्रविकास क्षेत्रात भारताची भूमिका मोठी असून, सामुद्रिक क्रांतीच्या दिशेने वेगवान प्रवास करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय जहाज वाहतूक तसेच जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केले.येत्या ऑक्टोबरमध्ये ग्लोबल मेरिटाईम इंडिया समिट आयोजित करण्यात आली असून, यानिमित्ताने ते शनिवारी एका बैठकीत बोलत होते. यावेळी ४० पेक्षा अधिक देशांच्या राजदूतांनी सहभाग घेतला होता. जागतिकीकरणाच्या युगात समुद्री क्षेत्र आर्थिक विकासाचे प्रमुख मार्ग बनले...14 Aug 2023 / No Comment /

अविश्वास प्रस्तावावरील मतदानातून विरोधकांनी पळ काढला

अविश्वास प्रस्तावावरील मतदानातून विरोधकांनी पळ काढला-पंतप्रधान मोदी यांचा हल्ला, कोलाघाट, (१२ ऑगस्ट) – मणिपूरच्या मुद्यावरून माझ्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार्या विरोधकांनी प्रस्तावावर मतदान सुरू होण्याआधीच पळ काढला. चर्चा पूर्ण होऊन मतदान झाले असते, तर विरोधकांचा खरा चेहरा समोर आला असता. आपल्या नव्या ‘इंडिया’ आघाडीत किती मतभेद आहेत, हे जनतेसमोर येईल आणि हेच नको असल्याने विरोधकांनी पळवाट शोधली, असा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. विरोधकांनी मणिपूरबाबत माझ्या सरकारविरोधात देशभरात नकारात्मक प्रचार केला. त्याला आम्ही...12 Aug 2023 / No Comment /

उद्यापासून तीन दिवस घरांवर तिरंगा फडकवा

उद्यापासून तीन दिवस घरांवर तिरंगा फडकवा-‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पंतप्रधानांचे आवाहन, नवी दिल्ली, (१२ ऑगस्ट) – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू केले. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान मोदी यांनी यावर्षीही देशवासीयांना उद्या रविवारपासून तीन दिवस आपल्या घरांवर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले. आपला तिरंगा राष्ट्रीय एकतेचे प्रतीक आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि त्याचा सेल्फी ‘हर घर तिरंगा’ या संकेतस्थळावर अपलोड करावा, असे...12 Aug 2023 / No Comment /

दिल्ली सेवा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी

दिल्ली सेवा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी-आप पुन्हा जाणार सुप्रीम कोर्टात, नवी दिल्ली, (१२ ऑगस्ट) – दिल्ली सेवा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही आज त्यावर आपली मोहर उमटवली आहे. यामुळे १९ मे रोजी जारी करण्यात आलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर झाले. यापूर्वी दिल्लीतील केजरीवाल सरकारने या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता ते सुधारित कायद्यालाही आव्हान देणार आहेत. नुकत्याच सूप वाजलेल्या संसदेच्या अधिवेशनात दिल्ली सेवा विधेयक मांडण्यात आले होते. हे विधेयक...12 Aug 2023 / No Comment /

हप्ता किती वाढणार? ते ग्राहकांना कळवा !

हप्ता किती वाढणार? ते ग्राहकांना कळवा !-रिझर्व्ह बँकेने दिले कडक निर्देश, मुंबई, (१२ ऑगस्ट) – गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून व्याजदरात अडीच टक्क्यांची वाढ झाली आहे. परिणामी, गृह, वाहन, वैयक्तिक, व्यवसाय कर्ज अशा विविध प्रकारच्या विद्यमान ग्राहकांच्या कर्जावरील व्याजदरात आणि पर्यायाने मासिक हप्त्यांत वाढ झाली आहे. तर काही बँकांनी ग्राहकांच्या कालावधीत वाढ केली आहे. मात्र, या व्याजदर वाढीनंतर ग्राहकांच्या कर्जावरील व्याजदरात किती वाढ झाली आहे व त्यांचा मासिक हप्ता कसा वाढला आहे, याची व्यवस्थित माहिती बँकांनी आपल्या...12 Aug 2023 / No Comment /

आता स्वस्त कांदा मिळणार ऑनलाईन

आता स्वस्त कांदा मिळणार ऑनलाईननवी दिल्ली, (१२ ऑगस्ट) – कांद्याचे वाढते भाव सर्वसामान्यांना रडवायला लागले आहेत. मात्र सरकार कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. नुकतेच सरकारने जाहीर केले आहे की, महागाई रोखण्यासाठी ते ऑनलाइन ई-कॉमर्सद्वारे वाजवी दरात कांद्याची विक्री करणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय केंद्र सरकारने बफर स्टॉकमधून कांद्याची विक्री सुरू केली आहे. वास्तविक, सरकारकडे ३ लाख टन कांद्याचा साठा आहे, तो बाजारात आल्यावर कांद्याचे भाव खाली येऊ...12 Aug 2023 / No Comment /

अमित शहांनी केली ३ कायदे रद्द करण्याची घोषणा

अमित शहांनी केली ३ कायदे रद्द करण्याची घोषणानवी दिल्ली, (११ ऑगस्ट) – ब्रिटिशांनी बनवलेल्या भारतीय फौजदारी कायद्यांच्या संपूर्ण फेरबदलासाठी केंद्र सरकारने एक विधेयक सादर केले आहे. भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यांची जागा भारतीय न्यायिक संहितेने घेतली जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत भारतीय दंड संहिता, सीआरपीसी आणि भारतीय पुरावा कायदा बदलण्यासाठी तीन विधेयके सादर केली. ते मांडताना ते म्हणाले की, हे तिन्ही कायदे इंग्रजांनी बनवले आहेत. आम्ही ते बदलत...11 Aug 2023 / No Comment /

मतदानापासून पळ काढला, मग अविश्वास प्रस्ताव आणलाच कशाला!

मतदानापासून पळ काढला, मग अविश्वास प्रस्ताव आणलाच कशाला!– गुलाम नबी यांचा हल्लाबोल, नवी दिल्ली, (११ ऑगस्ट) – डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी गुरुवारी लोकसभेतून अविश्वास ठरावावर विरोधकांचा सभात्याग अयोग्य ठरवला. ते म्हणाले, जर त्यांना मतदानापासून पळच काढायचा होता, तर मग त्यांनी हा प्रस्ताव आणायला नको होता. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आझाद म्हणाले की, या ठरावासाठी विरोधी पक्ष एकत्र आले होते, मात्र मतदानाची वेळ आल्यावर त्यांनी सभात्याग केला. भाजपाला सभागृहात बहुमत आहे, हे सर्वांना माहीत...11 Aug 2023 / No Comment /

२०७५ पर्यंत भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था!

२०७५ पर्यंत भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था!नवी दिल्ली, (११ ऑगस्ट) – भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या गतीने धावत आहे. सध्या हा देश जगातील पाचव्या क्रमांकाचा अर्थव्यवस्था असलेला देश आहे आणि येत्या २०७५ पर्यंत तो जगातील दुसर्‍या क्रमांकाचा अर्थव्यवस्था असलेला देश बनेल. एवढेच नाही तर महासत्ता म्हटल्या जाणार्‍या जपान आणि जर्मनीलाही मागे टाकेल. गोल्डमन सॅक्सच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. २१०० मध्ये भारताची लोकसंख्या जगातील सर्वांपेक्षा जास्त असेल, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे. येथील लोकसंख्या १,५२९ दशलक्ष...11 Aug 2023 / No Comment /

सोनिया-राहुल गांधींवर देशद्रोहाचा खटला चालवा

सोनिया-राहुल गांधींवर देशद्रोहाचा खटला चालवा– राज्यवर्धनसिंह राठोड यांची मागणी, नवी दिल्ली, (११ ऑगस्ट) – भाजपा खासदार कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड यांनी गुरुवारी संसदेच्या अधिवेशनात लोकसभेत विचार व्यक्त केले. यावेळी त्यांनी सोनिया आणि राहुल गांधींवर जबरदस्त हल्ला चढवला. एवढेच नव्हे तर, राज्यवर्धनसिंह राठोड यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणीही केली. मी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये इतर खेळाडूंसह सहभागी झालो असताना काँग्रेसच्या नेत्या सोनिया आणि राहुल गांधी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांच्या भेटीत व्यस्त होते, असा...11 Aug 2023 / No Comment /

खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित

खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबितनवी दिल्ली, (११ ऑगस्ट) – आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय ’आप’चे दुसरे खासदार संजय सिंह यांच्याही अडचणी कमी झालेल्या नाहीत. त्यांच्या निलंबनाची मुदतही वाढवण्यात आली आहे. विशेषाधिकार समितीचा निर्णय येईपर्यंत आपच्या दोन्ही नेत्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. किंबहुना, पाच खासदारांचा असा दावा आहे की त्यांच्या संमतीशिवाय दिल्ली सेवा विधेयक निवड समितीकडे पाठवण्याच्या प्रस्तावावर त्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता. हा...11 Aug 2023 / No Comment /

खलिस्तान समर्थकांचा सामना करण्यासाठी इंग्लंडने केली नवीन निधीची घोषणा

खलिस्तान समर्थकांचा सामना करण्यासाठी इंग्लंडने केली नवीन निधीची घोषणानवी दिल्ली, (११ ऑगस्ट) – ब्रिटनचे संरक्षण मंत्री टॉम तुगेंधत यांनी खलिस्तान समर्थक अतिरेक्यांचा सामना करण्यासाठी ब्रिटनची क्षमता वाढविण्यासाठी ९५,००० पौंडच्या (सुमारे १ कोटी) नवीन निधीची घोषणा केली आहे. गुरुवारी सुरू झालेल्या तुगेंधत यांच्या तीन दिवसीय भारत दौर्यावर ब्रिटिश उच्चायुक्तांनी ही माहिती दिली. ब्रिटनमध्ये खलिस्तानी समर्थक घटकांच्या वाढत्या कारवायांवर भारतातील वाढत्या चिंतेच्या पृष्ठभूमीवर नवीन निधीची घोषणा करण्यात आली आहे. सुरक्षा उपक्रमांवर द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी आणि जी-२० भ्रष्टाचारविरोधी मंत्रिस्तरीय बैठकीला उपस्थित...11 Aug 2023 / No Comment /