|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:04 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.5° C

कमाल तापमान : 33.49° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 49 %

वायू वेग : 9.21 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.49° C

Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.84°C - 33.99°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.01°C - 31.15°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.15°C - 31.41°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.67°C - 32.91°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.17°C - 33.14°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

29.18°C - 33.01°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » राज्याच्या अर्थसंकल्पात होणार वाढ

राज्याच्या अर्थसंकल्पात होणार वाढ

=श्‍वेतपत्रिका जाहीर होणार=
maharashtra-vidhansabha mumbaiमुंबई, [९ मार्च] – राज्याचा २०१५-१६ चा अर्थसंकल्प येत्या १८ मार्च रोजी सादर होणार आहे. राज्याच्या उत्पन्नाचे नवे मार्ग शोधल्याने राज्याचा हा अर्थसंकल्प वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या राज्याचा अर्थसंकल्प हा ४० हजार कोटींच्या आसपास आहे.
राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आपल्या अर्थसंकल्पात सामान्य जनतेला कसा न्याय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पात अपूर्ण विकासकामे पूर्ण करण्यासाठी जवळपास चार हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येणार आहेत. मागील सरकारने केलेला अमाप खर्च पाहता, १८ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सदर केल्यानंतर आघाडी सरकारने केलेल्या खर्चाची वस्तुस्थिती दर्शवणारी श्‍वेतपत्रिकाही सादर करण्यात येणार आहे.
राज्याच्या सिंचन विभागात अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. काही तांत्रिक बाबींमुळे या विभागात जवळपास २१०० कोटी रुपये अखर्चिक असून जिल्हा परिषदेमध्ये जवळपास १० ते १५ कोटी रुपये अखर्चिक असल्याचे वित्त विभागाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.
सिंचनाचे २१०० कोटी अखर्चिक
राज्य सरकारने विविध विकासकामासाठी महामंडळाला दिलेला निधीही अखर्चिक असून महामंडळातील हा निधी पाहता राज्य सरकार गरीब तर महामंडळे श्रीमंत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा निधी योग्य कामासाठी खर्च करण्यावर सरकार लक्ष देणार असल्याची माहिती आहे.

Posted by : | on : 10 Mar 2015
Filed under : ठळक बातम्या, महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g