|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:23 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29° C

कमाल तापमान : 30.33° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 54 %

वायू वेग : 1.71 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.33° C

Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.59°C - 30.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.36°C - 29.62°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.21°C - 28.95°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.5°C - 28.56°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.47°C - 29.11°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 04 Apr

25.63°C - 28.83°C

scattered clouds

दिल्लीतील बैठकीत महायुतीचे जागावाटप ठरले; लवकरच घोषणा

दिल्लीतील बैठकीत महायुतीचे जागावाटप ठरले; लवकरच घोषणानवी दिल्ली, (२५ मार्च) – महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपाबाबत शनिवारी रात्री उशीरा दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाला अंतिम रूप देण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित...25 Mar 2024 / No Comment /

महादेव जानकर महायुतीसोबतच, लोकसभा लढणार

महादेव जानकर महायुतीसोबतच, लोकसभा लढणारमुंबई, (२५ मार्च) – राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर अनेक दिवस शरद पवार यांच्या संपर्कात होते. महायुतीपासून दुरावून ते मविआत जातील, असा अंदाज होता. परंतु, महादेव जानकर यांनी अचानक आपण पहिलेपासूनच महायुतीचा घटकपक्ष आहोत आणि आपल्या पक्षाला लोकसभेची एक जागाही मिळणार असल्याची भूमिका माध्यमांसमोर मांडली. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची जानकर यांची इच्छा होती आणि महाविकास आघाडी त्यांच्यासाठी ही जागा सोडण्यास तयार होती. शरद पवार यांनी तशी तयारी दाखविली...25 Mar 2024 / No Comment /

उदयनराजे भाजपाच्या तिकिटावर लढण्यास ठाम

उदयनराजे भाजपाच्या तिकिटावर लढण्यास ठाम– अजित पवारांची उदयनराजेंना उमेदवारीचा प्रस्ताव, सातारा, (२५ मार्च) – महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहेत. महायुतीकडून साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यावर एकमत झाले आहे. मात्र, महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार असल्याच्या भूमिकेवर अजित पवार कायम आहेत. त्यामुळे उदयनराजेंनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव त्यांनी दिला. मात्र, उदयनराजे भाजपाच्या कमळावरच निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघाचा तिढा...25 Mar 2024 / No Comment /

१०३ वर्षांचे आजोबा म्हणतात; छे! मी घरून मतदान करणार नाही!

१०३ वर्षांचे आजोबा म्हणतात; छे! मी घरून मतदान करणार नाही!सांगली, (२१ मार्च) – सुशिक्षित वर्गामध्ये मतदान करण्याविषयी फारशी रुची दिसून येत नाही. मात्र अशाही स्थितीत काहीजण प्रकाशाचा किरण बनतात. असाच एक किरण शिराळामध्ये आहे. त्यांचे नाव महादेव दंडगे, स्वातंत्र्य सैनिक, वय वर्ष फक्त १०३! या वयातही देशप्रेम, कणखरता, जिद्द या शब्दांनी ओतप्रोत भरलेलं, एक समृद्ध, सफल आयुष्य! ही गोष्ट आहे एका देशप्रेमी मतदाराची ! शिराळा मतदार संघ विधानसभेला सांगली जिल्ह्याशी तर लोकसभेला कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदार संघाशी जोडलेला आहे....25 Mar 2024 / No Comment /

अजित पवार वापरणार घड्याळ, शरद पवारांना तुतारी

अजित पवार वापरणार घड्याळ, शरद पवारांना तुतारी– सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, नवी दिल्ली, (१९ मार्च) – राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे. तर शरद पवार यांना तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा निवडणूक चिन्ह म्हणून वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. तुम्हाला सांगतो की, फाळणीपूर्वी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह घड्याळ...19 Mar 2024 / No Comment /

‘मी रडलो नाही’ : अशोक चव्हाण

‘मी रडलो नाही’ : अशोक चव्हाणमुंबई, (१८ मार्च) – एका रॅलीला संबोधित करताना, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी दावा केला होता की महाराष्ट्राचा एक नेता त्यांच्या आई सोनिया गांधींसमोर रडले होते आणि म्हणाले होते की मला लाज वाटते की ते “या शक्तीशी यापुढे लढू शकत नाहीत आणि त्यांना तुरुंगात जायचे नाही.” भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांनी सोमवारी सांगितले की, काँग्रेस सोडण्यापूर्वी मी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली नव्हती...19 Mar 2024 / No Comment /

विदेशात फिरायला जाणाऱ्यांना दुसरे कामच काय?

विदेशात फिरायला जाणाऱ्यांना दुसरे कामच काय?– मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका, मुंबई, (१७ मार्च) – आपल्या पंतप्रधानांनी एकही दिवस सुटी घेतलेली नाही. देशासाठी वाहून घेत अविरत काम करणार्या व्यक्तीला बदनाम करण्याशिवाय, विदेशात फिरायला जाण्यार्यांना दुसरे कामच काय? अशा शब्दांत खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वोत्कृष्ट नेता आहे. जगाच्या क्रमवारीत ते पहिल्या क्रमांकावर आहेत. १० वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी...17 Mar 2024 / No Comment /

महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी ५ टप्प्यांमध्ये निवडणूक

महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी ५ टप्प्यांमध्ये निवडणूक– महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे पूर्ण वेळापत्रक!, नवी दिल्ली, (१६ मार्च) – केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले असून, महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी ५ टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघामध्ये मतदान होईल. या जागांसाठीची अधिसूचना २० मार्च रोजी जारी होईल. नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक २७ मार्च रोजी असून, अर्जांची छाननी २८...16 Mar 2024 / No Comment /

भाजपचे केंद्रीय नेतृत्व मनसेबाबत नक्कीच चांगला निर्णय घेईल

भाजपचे केंद्रीय नेतृत्व मनसेबाबत नक्कीच चांगला निर्णय घेईल– चंद्रशेखर बावनकुळेंचे मनसे संबंधित प्रतिपादन, मुंबई, (१४ मार्च) – उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक ४८ लोकसभेच्या जागा आहेत. महायुतीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. भाजप आणि शिवसेना मनसेला १ ते २ जागा देण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. याबाबत महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजप आणि राज ठाकरे यांच्या पक्षाबाबत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल. या विषयावर नक्कीच चांगला निर्णय होईल, असे ते म्हणाले. केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल ते...14 Mar 2024 / No Comment /

अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलले; आता झाले ’अहिल्या नगर’

अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलले; आता झाले ’अहिल्या नगर’– मंत्रिमंडळात अनेक मोठे निर्णय, अहिल्या नगर (अहमदनगर), (१३ मार्च) – आचारसंहितेपूर्वी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला महाराष्ट्र मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून आता अहिल्या नगर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी औरंगाबादचे नाव संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव होते. आशा वर्करला मोठी भेट, पगारात वाढ याशिवाय ब्रिटीश काळात नाव देण्यात...13 Mar 2024 / No Comment /

नदी जोड, पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे भूमी सिंचन

नदी जोड, पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे भूमी सिंचन– उद्योग, प्रदूषित पाण्यामुळे नद्या बाधित, – पाण्यासाठी योग्य व्यवस्थापनाची गरज, – नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन, नागपूर, (१३ मार्च) – भारतीय संस्कृतीत गंगा, गोदावरी, नर्मदा, कावेरी, कृष्णा, ब्रह्मपुत्र आणि यमुना या सप्त नद्यांचे महत्त्व पूर्वीपासूनच आहे. भारतीय जनमानस पूर्वीपासूनच नद्यांशी जोडला गेला आहे आणि त्यामुळेच त्याने आपल्या जीवनात नद्यांना माता म्हणून स्थान दिले आहे. पूर्वी या नद्या निर्मळ, प्रवाही आणि पवित्र होत्या. कारण, त्यावेळी औद्योगिक क्रांती, प्रदूषण फार नव्हते. कालांतराने...13 Mar 2024 / No Comment /

हा अभियांत्रिकीचा चमत्कार! : मुख्यमंत्री शिंदे

हा अभियांत्रिकीचा चमत्कार! : मुख्यमंत्री शिंदे– मुंबई कोस्टल रोडचे उद्घाटन, मुंबई, (११ मार्च) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. पहिल्या टप्प्यात कोस्टल रोड मरीन ड्राइव्ह ते दक्षिण मुंबईतील वरळीला जोडणार आहे. साडे दहा किलोमीटर लांबीचा हा मार्ग आज सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी या रस्त्याचे कौतुक करत हा अभियांत्रिकीचा चमत्कार असल्याचे म्हटले. अधिकार्‍यांनी सांगितले की, कार चालक वरळी सीफेस आणि हाजी अली इंटरचेंज, आमर्सन इंटरचेंज येथून...11 Mar 2024 / No Comment /