|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:05 | सूर्यास्त : 18:43
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.98° C

कमाल तापमान : 27.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 89 %

वायू वेग : 3.6 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.99° C

Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.98°C - 31.27°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.87°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.03°C - 31.68°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.53°C - 32.95°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.04°C - 32.88°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.94°C - 32.71°C

sky is clear

मध्य प्रदेशच्या लाभार्थ्यांसाठी ४५० रुपयांना गॅस सिलिंडर: शिवराजसिंह चौहान

मध्य प्रदेशच्या लाभार्थ्यांसाठी ४५० रुपयांना गॅस सिलिंडर: शिवराजसिंह चौहानभोपाळ, (१४ सप्टेंबर) – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज लाभार्थ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करत आहेत. राज्यातील लाडक्या भगिनींना आणि इतर लाभार्थ्यांना आता ४५० रुपयांत गॅस सिलिंडर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ही योजना १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री १५ सप्टेंबर रोजी टिकमगड येथून अर्जाची प्रक्रिया सुरू करतील. योजनेसाठी काही नियमही निश्चित करण्यात आले आहेत. महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तरच तिला या योजनेचा लाभ मिळेल. यासाठी नोंदणी प्रक्रिया १५ सप्टेंबर...14 Sep 2023 / No Comment /

राजकारण सोडलेले नाही, पुढील निवडणूक लढवणार: उमा भारती

राजकारण सोडलेले नाही, पुढील निवडणूक लढवणार: उमा भारतीभोपाळ, (१३ सप्टेंबर) – आपण राजकारण सोडलेले नाही. पुढील निवडणूक लढवणार असल्याची घोषणा भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी केली. आपण दीर्घकाळ काम केले असल्याने केवळ पाच वर्षांचा ब्रेक घेतला होता, असे उमा भारती यांनी बुंदेलखंड भागातील सागर जिल्ह्यात एका सभेला संबोधित करताना सांगितले. मी दीर्घकाळ काम केले असल्याने मागच्या वेळी निवडणूक लढवण्यासाठी नकार दिला होता. पाच वर्षे ब्रेक घेण्याचा विचार मी त्यावेळी केला होता. मात्र,...13 Sep 2023 / No Comment /

आता मंदिरात प्रवेश करण्यासाठी काढावे लागणार तिकीट

आता मंदिरात प्रवेश करण्यासाठी काढावे लागणार तिकीट-पुरीच्या जगन्नाथ मंदिरात बदलले नियम, पुरी, (१३ सप्टेंबर) – ओडिशातील जगन्नाथ मंदिरात केवळ रथयात्राच नाही तर, वर्षभर भाविकांची वर्दळ असते. विशेषत: दुर्गापूजेच्या वेळी पश्चिम बंगालमधील पर्यटक मोठ्या संख्येने पुरीला भेट देतात. याशिवाय चार धाम यात्रेला (जगन्नाथ पुरी, द्वारका, बद्रीनाथ, रामेश्वरम) येणारे भाविकही येथे येत राहतात. पण आता पुरीच्या जगन्नाथ मंदिरात दर्शनाच्या नियमात बदल होणार आहे. आतापर्यंत भाविकांकडून कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नव्हते. मात्र आता मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांना प्रवेश...13 Sep 2023 / No Comment /

योगी आदित्यनाथ महाकालच्या दर्शनाला

योगी आदित्यनाथ महाकालच्या दर्शनालाउज्जैन, (१३ सप्टेंबर) – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बुधवारी मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी बाबा महाकालाचे दर्शन घेतले तसेच सुमारे अर्धा तास बाबा महाकालची पूजा व अभिषेक केला. त्यानंतर त्यांनी भोलेनाथाचे ध्यान केले. योगी आदित्यनाथ राजवाडा उद्यानात पोहोचणार आहेत. जिथे ते जवळपास १० मिनिटे थांबतील. येथून आपण नाथ मंदिरात असलेल्या योगी माधवराव महाराजांच्या समाधी स्थानी जाऊ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या जागेचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत. योगी अहिल्या दुपारी ४ वाजता...13 Sep 2023 / No Comment /

भाजपा-जदएस लोकसभा एकत्र लढवणार : देवेगौडा

भाजपा-जदएस लोकसभा एकत्र लढवणार : देवेगौडाबंगळुरू, (१२ सप्टेंबर) – भाजपा आणि जनता दल सेक्युलर (जदएस) यांच्यातील युतीबाबत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली चर्चा आता संपुष्टात आली आहे. जदएसचे सुप्रिमो आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सांगितले की, भाजपा आणि जदएस एकत्र लोकसभा निवडणूक लढतील. बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमात ते म्हणाले की, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र निवडणुका लढवण्याचे मान्य केले आहे. जदएस किती जागा लढवणार, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून ठरवले जाईल. पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी...12 Sep 2023 / No Comment /

राजस्थानमध्ये परिवर्तन; भाजप सरकार येणार

राजस्थानमध्ये परिवर्तन; भाजप सरकार येणार– देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास, जयपूर, (१२ सप्टेंबर) – राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चालणारे सरकार निवडून येणार आहे, अशा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. फडणवीस तीन दिवसीय राजस्थान दौर्यावर आहेत. त्यांचा हा दौरा १२ ते १४ सप्टेंबरपर्यंत आहे. या दौर्यात ते पदयात्रा आणि जाहीर सभा घेऊन लोकांना संबोधित करणार आहेत. राजस्थानच्या राजकारणावर फडणवीस म्हणाले, राजस्थानमध्ये बदल निश्चित होणार आहे. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या परिवर्तन...12 Sep 2023 / No Comment /

सनातन धर्माला जितका विरोध तितका भाजप वाढणार : अण्णामलाई

सनातन धर्माला जितका विरोध तितका भाजप वाढणार : अण्णामलाईचेन्नई, (११ सप्टेंबर) – तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी राज्य सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी चेन्नईत राज्यमंत्री आणि द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन आणि पीके शेखर बाबू यांच्या विरोधात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. सनातन धर्माच्या मुद्द्यावर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या भाजपने सरकारला घेरण्याचा डाव आखला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, द्रमुकने सनातन धर्माला विरोध केल्यामुळे तामिळनाडूमध्ये भाजपची वाढ होत राहील, असे अण्णामलाई...11 Sep 2023 / No Comment /

नाथुराम मिर्धा यांची नात ज्योती मिर्धा भाजपात

नाथुराम मिर्धा यांची नात ज्योती मिर्धा भाजपातनवी दिल्ली, (११ सप्टेंबर) – राजस्थानमधील काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते नाथुराम मिर्धा यांची नात तसेच आणि नागौरच्या माजी खासदार ज्योती मिर्धा यांनी आज भाजपात प्रवेश केला. राजस्थान प्रदेश भाजपा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या उपस्थितीत ज्योती मिर्झा यांनी भाजपा मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला. नंतर मिर्धा यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. ज्योती मिर्धा या जाट समाजाच्या आहे. २००९ ची लोकसभा निवडणूक ज्योती मिर्झा यांनी...11 Sep 2023 / No Comment /

मध्य प्रदेशात २२ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

मध्य प्रदेशात २२ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशाराभोपाळ, (११ सप्टेंबर) – मध्य प्रदेशात गेल्या ६ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, त्यामुळे राज्यातील दुष्काळाचे संकट टळले आहे. रविवारीही राज्यातील १६ जिल्ह्यांत पाऊस झाला. त्याचवेळी हवामान खात्याने सोमवारी भोपाळ, नर्मदापुरम, रीवासह २२ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. इतर जिल्ह्यातही हलका पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर उद्यापासून पावसाची नवी यंत्रणाही सक्रिय होत आहे.गेल्या २४ तासात राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद झाली आहे. नौगाव येथे सुमारे एक इंच पाऊस झाला. दमोह...11 Sep 2023 / No Comment /

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल-इंद्रनील सेन पर्यटन मंत्री, बाबुल सुप्रियो यांना नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, कोलकाता, (११ सप्टेंबर) – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करत गायक-राजकारणी इंद्रनील सेन यांची नवीन पर्यटन मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. पर्यटन पोर्टफोलिओ आणखी एक गायक-राजकारणी बाबुल सुप्रियो यांच्याकडे होता. एकूण सहा मंत्र्यांच्या खात्यात बदल करण्यात आले. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख सुप्रियो यांच्याकडे अक्षय उर्जेचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्याच्या वनमंत्री ज्योती...11 Sep 2023 / No Comment /

सनातन धर्माचा अपमान खपवून घेणार नाही

सनातन धर्माचा अपमान खपवून घेणार नाही– शिवराजसिंह चौहान गरजले, भोपाळ, (१० सप्टेंबर) – सनातन धर्म हा सर्वांचे कल्याण करणारा आहे. पण काँग्रेसचे मित्रपक्ष सनातन धर्माचा वारंवार अपमान करून डेंग्यू, मलेरिया, कोरोना म्हणून हिणवत आहेत. यापुढे सनातन धर्माचा अपमान कदापि सहन करणार नाही, या शब्दात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी द्रमुक नेते उदयनिधी आणि ए. राजा यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला. खरगोन जिल्ह्यातील सेंधवा येथे शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या ‘जन आशीर्वाद यात्रे’त ते बोलत...10 Sep 2023 / No Comment /

चंद्राबाबू नायडूंना होणार १० वर्षांची शिक्षा?

चंद्राबाबू नायडूंना होणार १० वर्षांची शिक्षा?विजयवाडा, (१० सप्टेंबर) – आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना सीआयडीने अटक केली आहे. त्यांच्यावर आंध्र प्रदेश कौशल्य विकास महामंडळात ३७१ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. नायडू यांच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यास त्यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे सीआयडीने म्हटले आहे. सीआयडीच्या तपासानुसार, २०१५ मध्ये कौशल्य विकास महामंडळाने सीमेन्ससोबत ३३०० कोटी रुपयांचा करार केला होता. ज्या अंतर्गत लोकांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार होते. या...10 Sep 2023 / No Comment /