Posted by वृत्तभारती
Thursday, December 25th, 2014
•चौफेर : अमर पुराणिक• देशाचा सर्वागिण विकास साधताना सर्व बाबींचा समतोल साधत पंतप्रधान मोदींना ‘सबका साथ, सबका विकास’ साधणे शक्य होणार आहे. यातून देशवासियांना चांगला रोजगार मिळेल आणि पर्यावरणही सुरक्षित राहील याचा प्रामुख्याने विचार भाजपा सरकारकडून होताना दिसतोय. पण याची काटेकोर अंमलबजावणी होणे सर्वात महत्त्वाचे आहे. यातूनच मेक इन इंडिया, वेल मॅनेज्ड इंडिया, वेल प्लान्ड इंडिया उभारला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतल्या आहेत. लाल...
25 Dec 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, December 15th, 2014
•चौफेर : अमर पुराणिक• लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर टिकून आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर कृत्ये करणार्या एनजीओंचा भांडाफोड होणे गरजेचे आहे. आणि अशा एनजीओंना देणग्या देणार्या लोकांनाही जागृत करणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशा प्रकारच्या कृत्यांना आळा घालत असताना चांगले काम करणार्या संस्था टिकल्या पाहिजेत. तर अनैतिक संस्था नेतोनाबूत झाल्या पाहिजेत. काळा पैसा भारतात परत आणणे सोपे नसले तरी अवघडही नाही. मोदी सरकारने त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. बाबा रामदेव आणि भाजपा यांनी...
15 Dec 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, December 8th, 2014
•चौफेर : अमर पुराणिक• आर्थिक सबलीकरण हे सुशासनाशिवाय शक्य नाही. सुशासन निर्माण झाल्यास गेल्या दहा वर्षात झालेली देशाची झालेली हनी भरुन काढणे आणि नव्याने भरारी घेणे सहज शक्य होईल. संपुआच्या काळात कुशासन, भ्रष्टाचार इतका फोफावला की त्यामुळे सामान्यांचे जगणे मुश्किल झाले होते. त्याचा संताप जनतेने मतपेटीतून व्यक्त केला आणि सत्तापरिवर्तन घडवून आणले. भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात अनेक विकासाचे मुद्दे घेतले आहेत. त्यातील ‘मेक इन इंडिया’ची घोषणा करुन उपक्रमाला सुरुवातही झाली आहे....
8 Dec 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, November 27th, 2014
•चौफेर : •अमर पुराणिक• सत्तेत आल्यापासून मोदींनी परराष्ट्र धोरणाला विशेष महत्त्व दिले आहे. अतिशय धोरणीपणे आंतराष्ट्रीय नाती जुळवायला आणि संवर्धित करायला सुरुवात केली आहे. गेल्या सहा महिन्यात मोदींनी आठ देशांचे दौरे केले आहे. प्रत्येक दौर्यातून देशाला मोठा आर्थिक, समारिक आणि राजनैतिकफायदा करुन दिला आहे. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशाला मोठा आत्मसन्मान मिळवून दिला आहे. देशाची आर्थिक, सामरिक आणि वाणिज्यिक क्षमता ही परराष्ट्र धोरणावर अवलंबून असते. देशाच्या संरक्षणात आणि विकासात याचा...
27 Nov 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 18th, 2014
चौफेर : अमर पुराणिक मोदी मंत्रीमंडळावर डॉक्टर्स, इंजिनीअर्स, बँकर्स अशा स्कॉलर लोकांचा पगडा आहे. सामाजिक क्षेत्राबरोबर राजकारणही ‘शिकलेल्यांचे क्षेत्र’ होत असेल त्याचे भरभरून स्वागतच करायला हवे. हुशार व्यक्तींच्या कौशल्यांचा व त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा राष्ट्रीय राजकारणात सहभाग करून घेत ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला हा प्रयत्न सफल होणार यांत शंका नाही. मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राची धूरा हाती घेतली. त्यावेळी मंत्रीमंडळ स्थापन करताना त्यांनी कोणताही पसारा...
18 Nov 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, August 25th, 2014
=नवे प्रश्न, नवे आव्हान= पाकिस्तानला नष्ट करा, पाकिस्तानवर आक्रमण करा, तेथील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले करा, युद्धखोर पाकिस्तानशी युद्ध करा, अशी वक्तव्ये आपल्या देशातील अनेक नेते गेली अनेक वर्षे येता जाता करीत असत. शिवसेनेच्या एका उठवळ नेत्याने तर पाकिस्तानशी अणुयुध्द करा, असाही मूर्खपणाचा सल्ला दिला होता. अशी वक्तव्ये करणार्यांनी व जनतेनी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना बहुमताने निवडून आणले. मात्र निवडून येताच नरेद्र मोदींनी अशी कोणतीही आक्रस्ताळी भ्ाूमिका न घेता आपल्या पक्षाच्या...
25 Aug 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, August 25th, 2014
एका वाक्यात या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यांनी देशाचं राजकारण करण्याऐवजी द्वेषाचं राजकारण केलं. ते सुद्धा एका संघटनेच्या द्वेषाचं. साम्यवादी कवी मुक्तिबोध म्हणाले होते, गाणे हवे त्वेषाचे. वैषम्याच्या द्वेषाचे. अलीकडील पंचवीस वर्षांत कम्युनिस्टांनी त्यांचा हा संदेश गुंडाळून ठेवला. हरकिशनसिंह सुरजित यांच्याकडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सूत्रे आल्यापासून संघद्वेष हा त्यांचा एककलमी कार्यक्रम झाला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सूत्रे भाई बर्धन यांचेकडे १९९६ मध्ये आली. नागपूरचे असल्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुरेपूर माहिती होती....
25 Aug 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, August 20th, 2014
गेल्या सुमारे वर्षभरापासून सारा देश नरेंद्र मोदींना पाहतो, ऐकतो आणि अनुभवतो आहे. या वर्षात त्यांनी चालविलेली निवडणूक प्रचार मोहीम आणि त्यानंतर कमावून स्वीकारलेले पंतप्रधानपद या काळात त्यांच्या लोकप्रियतेची कमान सतत उंचावतच चालली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान अक्षरश: हजारो सभांमधून कोट्यवधी जनतेशी संवाद साधताना कुठेही, कधीही त्यांचे एक वाक्यही वादग्रस्त ठरले नाही. कुठेही एखाद्या विधानाची उलटसुलट चर्चा नाही. पंतप्रधान झाल्यानंतर विनाकारण कुठे काही बोलले नाही की वाद उपस्थित केला नाही. अतिशय शांतपणे...
20 Aug 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, July 26th, 2014
भारतात १०० ‘स्मार्ट सिटीज्’ विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात सात हजार साठ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे. ‘‘मोठ्या तसेच सध्याच्या मध्यम आकाराच्या शहरांचे सॅटेलाईट टाऊन म्हणून आधुनिकीकरण करून १०० स्मार्ट सिटीज् विकसित करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न आहे.’’ असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना संसदेत सांगितले. ‘स्मार्ट सिटी’ ही संकल्पना पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकीच्या दरम्यान मांडली व ती अंमलात आणण्यासाठी योग्य तो निधी उपलब्ध करून देण्यात...
26 Jul 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, May 21st, 2014
महागाई, भ्रष्टाचार, घोटाळे, महिलांवरील अत्याचार, कायदा-सुव्यवस्थेचा सत्यानाश, सरकारची जनतेप्रती कमालीची असंवेदनशीलता याला कंटाळलेल्या देशवासीयांनी अखेर देशात परिवर्तन घडवून आणले. गेल्या सहा महिन्यांपासून देशात परिवर्तनाची लाट आली होती. लोकांना परिवर्तन हवे होते. जो तो कॉंग्रेसप्रणीत संपुआच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत होता. प्रत्येकाच्या मनात असंतोष खदखदत होता. कॉंग्रेसला सत्तासिंहासनावरून उचलून फेकण्याची संधी शोधत होता. अखेर ती संधी मतदारांना भाजपाने दिली. विपरीत परिस्थितीत राज्याचा विकास घडवून गुजरातमधील जनतेसाठी चांगले दिवस आणणार्या...
21 May 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, May 20th, 2014
चांगले शासनकर्ते निवडून देण्याचा अधिकार सर्वसामान्यांना असणे ही एक फार मोठी सशक्त व्यवस्था असते. परंतु चांगले शासनकर्ते निवडून देण्यासाठी डोळसपणे मतदान करणारे मतदार आणि चांगले शासनकर्ते होण्याच्या योग्यतेचे उमेदवार ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. गेल्या दहा वर्षांत देशावर राज्य करताना ज्यांनी चांगले शासनकर्ते होण्याची आणि जनमानसात आपली उत्तम आणि उत्तुंग प्रतिमा निर्माण करण्याची हातची संधी गमावली आणि साडे पाच हजार लाख करोड रुपयांचे घोटाळे करणारे भ्रष्ट सरकार असा नावलौकिक मिळवून...
20 May 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, May 12th, 2014
१६ मे नंतर – मे महिना देशाच्या घटनाक्रमात महत्त्वाचा राहात आला आहे. कारगिलचे युद्ध याच महिन्यात सुरू झाले होते, तर पोखरणच्या अणुचाचण्या १३ व १८ मे रोजी करण्यात आल्या होत्या. आता देशाचे नव्हे तर सार्या जगाचे लक्ष १६ तारखेला होणार्या मतमोजणीकडे लागले आहे. सोळाव्या लोकसभेची मतमोजणी १६ तारखेला सकाळी सुरू होईल आणि पहिल्या काही तासात या लोकसभेचे चित्र कसे असेल, याचा अंदाज येईल, तर सायंकाळपर्यंत नव्या लोकसभेचा चेहरा- मोहरा स्पष्ट...
12 May 2014 / No Comment /