Posted by वृत्तभारती
Friday, December 15th, 2023
– केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची माहिती, नवी दिल्ली, (१५ डिसेंबर) – ’चांद्रयान-३ ही केवळ सुरुवात आहे आणि भारताने २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठविण्याचा संकल्प केला आहे. देश २०४७ पर्यंत या क्षेत्रात विकसित होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली. इस्रोच्या गगनयान मिशनमध्ये तीन जणांना अंतराळात पाठविण्याची परिकल्पना आहे. मानवाला पृथ्वीच्या कक्षेत ४०० किलोमीटर उंचीवर पाठवले जाईल. हे मिशन तीन दिवस चालेल आणि त्यानंतर क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे पृथ्वीवर...
15 Dec 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 13th, 2023
– गगनयान मिशनसाठी इस्रोचा निर्णय, पणजी, (१३ डिसेंबर) – इतर देशांकडून आगामी मानवयुक्त अंतराळ मोहीम ’गगनयान’साठी ’पर्यावरण नियंत्रण आणि जीवन समर्थन प्रणाली’ (ईसीएलएसएस) न मिळाल्याने, अवकाश संस्थेने ते स्वतः विकसित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले. गगनयान प्रकल्पांतर्गत, इस्रो पृथ्वीच्या ४०० किलोमीटर वरच्या कक्षेत मानवी क्रू पाठवेल आणि नंतर त्यांना पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणण्यासाठी समुद्रात उतरवेल. सोमनाथ म्हणाले, आम्हाला पर्यावरण नियंत्रण...
13 Dec 2023 / No Comment /