|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:39 ए एम | सूर्यास्त : 6:36 पी एम
हवामान

किमान तापमान : 30.13° से.

कमाल तापमान : 30.41° से.

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 38 %

वायू वेग : 0.4 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

30.13° से.

हवामानाचा अंदाज

27.11°से. - 31.01°से.

मंगळवार, 11 मार्च साफ आकाश
हवामानाचा अंदाज

27.91°से. - 29.75°से.

बुधवार, 12 मार्च साफ आकाश
हवामानाचा अंदाज

27.74°से. - 29.8°से.

गुरुवार, 13 मार्च छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.25°से. - 28.45°से.

शुक्रवार, 14 मार्च साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.61°से. - 29.33°से.

शनिवार, 15 मार्च साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.61°से. - 28.1°से.

रविवार, 16 मार्च साफ आकाश

सेंट्रल हॉल

सेंट्रल हॉलअन्वयार्थ : तरुण विजय आता विमानतळांवर खासदार, आमदार यांच्या सोयीसुविधांमध्ये अधिकच वाढ होणार आहे, असे जेव्हा ऐकण्यात आले तेव्हा यात काहीही आश्‍चर्य वाटले नाही. हा देश आता तुकडा-तुकडा विशेषाधिकारसंपन्न गटांचा केवळ समुच्चयमात्र बनून राहिला आहे. संपूर्ण देश, सारे नागरिक, समाज कोणाचाही नाही. केवळ विशेष सुविधा, विशेष पॅकेज, विशेष आरक्षण, विशेष सुरक्षा आणि विशेष योजनांचा लाभ घेणारे काही वर्ग आहेत, जे सगळे मिळून एक देश बनले आहेत. अल्पसंख्यकांच्या नावाखाली काही विशेषाधिकार...8 Feb 2014 / No Comment / Read More »

भारत आपल्या नियतीकडे मार्गस्थ होत आहे का?

भारत आपल्या नियतीकडे मार्गस्थ होत आहे का?अन्वयार्थ : तरुण विजय भारत आपल्या नियतीकडे मार्गस्थ होत आहे का? – दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी धरणे देणे, जैन समाजाचे अल्पसंख्यक घोषित होणे, रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरत जाणे आणि पुन्हा भारतीय मासेमारांची श्रीलंकेकडून झालेली अटक… या सार्‍या घटना एकमेकांशी असंबद्ध वाटतात. मात्र, यातून केवळ एकच संदेश मिळतो आणि तो म्हणजे दिल्लीत प्रचंड प्रमाणात अनागोंदी, अराजकता आहे. देशात निव्वळ तमाशा, राज्यघटनेशी खेळ सुरू असून देशावर कुणाचेही, कसलेही नियंत्रण नाही, हेच पावलोपावली...6 Feb 2014 / No Comment / Read More »