|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:31 | सूर्यास्त : 18:35
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.47° C

कमाल तापमान : 33.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 26 %

वायू वेग : 7.58 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.99° C

Weather Forecast for
Wednesday, 20 Mar

25.17°C - 33.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 21 Mar

25.62°C - 31.24°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 22 Mar

26.99°C - 31.94°C

overcast clouds
Weather Forecast for
Saturday, 23 Mar

26.28°C - 28.45°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 24 Mar

25.4°C - 28.67°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 25 Mar

25.02°C - 29.29°C

broken clouds
News / Article
Author Name : - वृत्तभारती
Published by : - वृत्तभारती
Author Details : -
Email : - mail@amarpuranik.in
Facebook : -
Twitter : -

मी हेडलाइनवर नाही डेडलाइनवर काम करतो : नरेंद्र मोदी

मी हेडलाइनवर नाही डेडलाइनवर काम करतो : नरेंद्र मोदी– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२४ला संबोधित, नवी दिल्ली, (१७ मार्च) – जेथे संपूर्ण जग अनिश्चिततेच्या भोवर्‍यात अडकले आहे, तिथे भारताचा विकास वेगाने होत राहील, अशी स्पष्ट भावना आहे. मी जेव्हा जेव्हा अशा कॉन्क्लेव्हमध्ये येतो तेव्हा तुमची अपेक्षा असते की मी खूप मथळे घेऊन निघून जाईन, मी एक अशी व्यक्ती आहे जी हेडलाइनवर नाही तर डेडलाइनवर काम करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२४...17 Mar 2024 / No Comment /

सिक्कीम, ओडिशा, आंध्र, अरुणाचल विधानसभा निवडणुकीचीही घोषणा

सिक्कीम, ओडिशा, आंध्र, अरुणाचल विधानसभा निवडणुकीचीही घोषणानवी दिल्ली, (१७ मार्च) – लोकसभा निवडणुकीसोबत निवडणूक आयोगाने आज सिक्कीम, ओडिशा, आंध्रप्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या चार राज्यांतील विधानसभेच्या ४१४ जागांसाठीच्या निवडणुकीची घोषणा केली. १७५ सदस्यांच्या आंध्रप्रदेश विधानसभेसाठी राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासोबत म्हणजे १३ मेला मतदान घेतले जाणार आहे. ६० सदस्यीय अरुणाचल प्रदेश विधानसभेसाठी राज्यातील लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासोबत म्हणजे १९ एप्रिलला मतदान होईल. ३२ सदस्यीय सिक्कीम विधानसभेसाठीही १९ एप्रिललाच निवडणूक होणार आहे. १४७ सदस्यांच्या ओडिशा विधानसभेसाठी १३ मे,...17 Mar 2024 / No Comment /

लोकसभेनंतर लगेच जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूक

लोकसभेनंतर लगेच जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूकनवी दिल्ली, (१७ मार्च) – लोकसभा निवडणूक संपल्यानंतर लगेच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक घेतली जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी आज स्पष्ट केले. सुरक्षा कारणामुळे जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभेची निवडणूक घेता येणार नाही. लोकसभा निवडणूक संपताच तिथे विधानसभा निवडणूक घेतली जाईल, असे ते म्हणाले. राज्यात आताच विधानसभेच्या निवडणुका घेतल्या, तर विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात किमान दहा ते बारा उमेदवार उतरतील. म्हणजे संपूर्ण राज्यातील उमेदवारांची सं‘या हजारावर जाईल. या सर्व उमेदवारांना सुरक्षा...17 Mar 2024 / No Comment /

भाजपाच्या समर्थनार्थ लंडनमध्ये कार रॅली

भाजपाच्या समर्थनार्थ लंडनमध्ये कार रॅलीलंडन, (१७ मार्च) – ओवरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी यूकेने लंडनमध्ये कार रॅली काढली आहे. भारतातील लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला पाठिंबा देण्यासाठी या कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली नॉर्थोल्ट येथील कच्छ लेवा पाटीदार समाज संकुलापासून सुरू होऊन वेम्बली येथील स्वामीनारायण बीएपीएस मंदिरात संपली. पंतप्रधान मोदींचे १४० कोटी देशवासीयांना पत्र हॅरो खासदार आणि पद्मश्री विजेते बॉब ब्लैकमैन यांनी म्हंटले की भारतीय निवडणुका हा जगातील लोकशाहीचा सर्वात...17 Mar 2024 / No Comment /

विदेशात फिरायला जाणाऱ्यांना दुसरे कामच काय?

विदेशात फिरायला जाणाऱ्यांना दुसरे कामच काय?– मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका, मुंबई, (१७ मार्च) – आपल्या पंतप्रधानांनी एकही दिवस सुटी घेतलेली नाही. देशासाठी वाहून घेत अविरत काम करणार्या व्यक्तीला बदनाम करण्याशिवाय, विदेशात फिरायला जाण्यार्यांना दुसरे कामच काय? अशा शब्दांत खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वोत्कृष्ट नेता आहे. जगाच्या क्रमवारीत ते पहिल्या क्रमांकावर आहेत. १० वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी...17 Mar 2024 / No Comment /

ट्रायने सिमकार्डविषयी बदलला नियम!

ट्रायने सिमकार्डविषयी बदलला नियम!– १ जुलैपासून देशभरात होणार लागू, नवी दिल्ली, (१७ मार्च) – आपल्या मोबाईलमध्ये नवनवे सिमकार्ड, गुन्हेगारी कृत्यांसाठी आणि कमी किमतीचा टॉकटाईम घेऊन, तात्पुरत्या वापरासाठी सिमकार्ड घेणार्‍यांना आता आळा बसणार आहे. ट्राय अर्थात टेलिकॉम रेग्युलेटर ऑथरिटी ऑफ इंडियाने नवी नियमावली जारी केली आहे. शुक्रवार १५ मार्च रोजी ही नियमावली जाहीर करण्यात आली असून, हे नवे नियम येत्या १ जुलैपासून लागू होणार आहेत. सायबर फसवणूक, ऑनलाईन ठगबाजी आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा...17 Mar 2024 / No Comment /

पंतप्रधान मोदींचे १४० कोटी देशवासीयांना पत्र

पंतप्रधान मोदींचे १४० कोटी देशवासीयांना पत्र– दहा वर्षांत सरकारने जनतेसाठी केलेल्या कल्याणकारी कामांची दिली माहिती, नवी दिल्ली, (१६ मार्च) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत सरकारने जनतेसाठी केलेल्या कल्याणकारी कामांची माहिती दिली. गेल्या काही वर्षांत कोणत्या योजना राबवल्या आणि कोणत्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या, याबाबतची माहिती मोदी यांनी पत्राद्वारे दिली. पंतप्रधान मोदी पत्रात लिहितात, माझ्या प्रिय कुटुंबीयांनो, तुम्ही मला साथ देऊन आता...16 Mar 2024 / No Comment /

लोकसभेच्या ५४३ जागांसाठी १९, २६ एप्रिल, ७, १३, २०, २५ मे, १ जून रोजी मतदान; ४ जूनला निकाल

लोकसभेच्या ५४३ जागांसाठी १९, २६ एप्रिल, ७, १३, २०, २५ मे, १ जून रोजी मतदान; ४ जूनला निकाल– लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात होणार, नवी दिल्ली, (१६ मार्च) – लोकसभा निवडणूक २०२४ चा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने आज दुपारी पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, यावेळी लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात होणार आहे. निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुका ७ टप्प्यात होणार आहेत. यावेळी निवडणूक आयुक्तांनी सांगितले...16 Mar 2024 / No Comment /

लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात

लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात– पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलपासून होणार, – ४ जूनला निकाल लागणार, – निवडणूक आयोगाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा केल्या जाहीर, नवी दिल्ली, (१६ मार्च) – निवडणूक आयोगाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलपासून होणार असून, ४ जूनला निकाल लागणार आहे. दुसर्‍या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला, तिसर्‍या टप्प्याचे मतदान ७ मे रोजी, चौथ्या टप्प्याचे मतदान १३...16 Mar 2024 / No Comment /

महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी ५ टप्प्यांमध्ये निवडणूक

महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी ५ टप्प्यांमध्ये निवडणूक– महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे पूर्ण वेळापत्रक!, नवी दिल्ली, (१६ मार्च) – केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले असून, महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी ५ टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघामध्ये मतदान होईल. या जागांसाठीची अधिसूचना २० मार्च रोजी जारी होईल. नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक २७ मार्च रोजी असून, अर्जांची छाननी २८...16 Mar 2024 / No Comment /

आचारसंहिता म्हणजे काय?

आचारसंहिता म्हणजे काय?नवी दिल्ली, (१६ मार्च) – निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू होते. आचारसंहिता लागू झाल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल पण ती कधी आणि का लागू होते. हा एक मोठा प्रश्न आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होते आणि निकाल जाहीर होईपर्यंत सुरू राहते. भारतीय निवडणुकांचा सर्वात महत्त्वाचा भाग मानली जाणारी आचारसंहिता ही निवडणूक समितीने तयार केलेली मार्गदर्शक तत्त्वे आहे जी सर्व राजकीय पक्षांनी पाळली पाहिजे. ही मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच आचारसंहिता...16 Mar 2024 / No Comment /

आचारसंहिता लागू झाल्यावर जिल्हाधिकारी सर्वात शक्तिशाली

आचारसंहिता लागू झाल्यावर जिल्हाधिकारी सर्वात शक्तिशाली– निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना काय असतात, नवी दिल्ली, (१६ मार्च) – लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणूक आयोग शनिवारी १६ मार्च रोजी पत्रकार परिषद घेत आहे. यावेळी आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल, अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे देशभरात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकार कोणताही नवीन निर्णय घेऊ शकणार नाही. देशात सरकारे असतील, पण निवडणुकीचे निकाल येईपर्यंत ते निष्क्रिय स्थितीत असतील. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांवरच...16 Mar 2024 / No Comment /