|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.62° C

कमाल तापमान : 31.87° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 50 %

वायू वेग : 4.07 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.87° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.14°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.41°C - 31.45°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.77°C - 32.9°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.98°C - 32.82°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.83°C - 32.56°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28.25°C - 30.88°C

sky is clear

निवडणुकीच्या एक दिवस आधीपर्यंत सुरू राहणार नावनोंदणी

निवडणुकीच्या एक दिवस आधीपर्यंत सुरू राहणार नावनोंदणी– मतदारांनी नोंदणीसाठी पुढे यावे, नागपूर, (१८ मार्च) – मतदार आयोगाच्या पत्रकार परिषदेसोबतच देशभरात लोकसभा निवडणूक २०२४ चा बिगुल वाजला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रशासन जोरकसपणे, या सात टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहे. खरे तर निवडणूक आयोगाच्या वतीने कित्येक महिने आधीपासून नवमतदारांसोबतच स्थान बदल किंवा इतर बदलांसह नावनोंदणी करण्याची मोहिम निवडणूक आयोगाने राबविली होती. तेव्हा ही संधी निसटलेले सर्व मतदार आता नावनोंदणी करू शकतील. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी...19 Mar 2024 / No Comment /

निवडणुकीच्या आधी ६ राज्यांच्या गृह सचिवांची हकालपट्टी

निवडणुकीच्या आधी ६ राज्यांच्या गृह सचिवांची हकालपट्टी– निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, नवी दिल्ली, (१८ मार्च) – निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, बंगालचे डीजीपी आणि यूपी-गुजरातसह ६ राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचे आदेश लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा बदल पाहायला मिळाला आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या डीजीपीसह ६ राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या गृहसचिवांना हटवले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने कडक कारवाई करत ६ राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचे आदेश...19 Mar 2024 / No Comment /

मी माझा जीव धोक्यात घालीन: पंतप्रधान मोदी

मी माझा जीव धोक्यात घालीन: पंतप्रधान मोदीनवी दिल्ली, (१८ मार्च) – लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा दक्षिणेत आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. तामिळनाडू आणि केरळमधील सभांना संबोधित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणामध्ये पोहोचले. त्यांनी सोमवारी तेलंगणातील जगतियाल येथे एका सभेला संबोधित केले. सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी इंडी आघाडीवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधींच्या शक्तीबद्दलच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रत्युत्तर दिले आणि ते म्हणाले की त्यांच्यासाठी प्रत्येक आई आणि मुलगी शक्तीचे रूप आहे आणि ते त्यांची पूजा करतात....19 Mar 2024 / No Comment /

निवडणूक रोखे: तृणमूलने टाकले काँग्रेसला मागे!

निवडणूक रोखे: तृणमूलने टाकले काँग्रेसला मागे!– सर्वाधिक निधी भाजपाला, नवी दिल्ली, (१८ मार्च) – सर्वोच्च न्यायालयाने सीलबंद कव्हरमध्ये दिलेला निवडणूक रोख्यांचा नवा तपशील निवडणूक आयोगाने रविवारी आपल्या संकेतस्थळावर टाकला. यामध्ये विविध पक्षांना निधीसंदर्भातील डेटा असल्याचे आयोगाने म्हटले. सर्वाधिक निधी भाजपाला मिळाल्याचे स्पष्ट झाले. दुस्या क्रमांकावर तृणमूल काँग्रेस आणि तिस्या क्रमांकाचा निधी काँग्रेस पक्षाला मिळाला आहे. निवडणूक रोखे खरेदीत लॉटरी किंग सँटियागो मार्टिन यांची फ्युचर गेमिंग कंपनी टॉपर असल्याचे समोर आले आहे. कंपनीने १,३६८ कोटींचे रोखे...19 Mar 2024 / No Comment /

भारत मंडपम येथे आजपासून स्टार्टअप महाकुंभ

भारत मंडपम येथे आजपासून स्टार्टअप महाकुंभनवी दिल्ली, (१८ मार्च) – भारत मंडपम येथे सोमवारपासून सुरू होणार्‍या स्टार्टअप महाकुंभमध्ये यशोगाथा पाहायला मिळणार आहेत. त्यात दोन हजार स्टार्टअप्स सहभागी होत आहेत. यामध्ये १० थीम पॅव्हेलियन्स, एक हजाराहून अधिक गुंतवणूकदार, ३०० इनक्यूबेटर आणि एक्सीलरेटर, तीन हजार कॉन्फरन्स प्रतिनिधी, २० हून अधिक देशांचे प्रतिनिधी, सर्व भारतीय राज्यांतील तीन हजार संभाव्य उद्योजक, ५० हून अधिक युनिकॉर्न आणि ५०,००० व्यावसायिक अभ्यागत यांचा समावेश असेल. उद्योग आणि अंतर्गत व्यापार (डीपीआइआइटी) विभागाचे सचिव...19 Mar 2024 / No Comment /

निवडणुकीच्या आधी काँग्रेसला झटका!

निवडणुकीच्या आधी काँग्रेसला झटका!– मानहानीच्या खटल्याच्या संदर्भात प्रत्यक्ष हजर राहण्याचे काँग्रेसला निर्देश, नवी दिल्ली, (१८ मार्च) – काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना झारखंडमधील चाईबासा येथील खासदार-आमदार विशेष न्यायालयाने २७ मार्च २०२४ रोजी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याच्या संदर्भात प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायाधीश ऋषी कुमार यांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली आणि त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले. हे प्रकरण २०१८ चे आहे जेव्हा राहुल गांधी...19 Mar 2024 / No Comment /

भारतावर बोलणाऱ्यांना इतिहास माहीत नाही

भारतावर बोलणाऱ्यांना इतिहास माहीत नाही– एस. जयशंकर यांचे रोखठोक उत्तर, नवी दिल्ली, (१८ मार्च) – केंद्र सरकारने मागील आठवड्यात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करण्याची अधिसूचना जारी केली. यावर अमेरिकेसह अनेक देशांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर रोखठोक उत्तर देत म्हणाले की, भारतावर बोलणार्यांना आमच्या देशाचा इतिहास माहीत नाही. या कायद्याला फाळणीला जोडून पाहणे महत्त्वाचे आहे. यावेळी त्यांनी यापूर्वी अनेक देशांनी वंश, धर्माच्या नावावर नागरिकत्व दिल्याचे दाखले दिले. अमेरिकेच्या परराष्ट्र...19 Mar 2024 / No Comment /

मी हेडलाइनवर नाही डेडलाइनवर काम करतो : नरेंद्र मोदी

मी हेडलाइनवर नाही डेडलाइनवर काम करतो : नरेंद्र मोदी– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२४ला संबोधित, नवी दिल्ली, (१७ मार्च) – जेथे संपूर्ण जग अनिश्चिततेच्या भोवर्‍यात अडकले आहे, तिथे भारताचा विकास वेगाने होत राहील, अशी स्पष्ट भावना आहे. मी जेव्हा जेव्हा अशा कॉन्क्लेव्हमध्ये येतो तेव्हा तुमची अपेक्षा असते की मी खूप मथळे घेऊन निघून जाईन, मी एक अशी व्यक्ती आहे जी हेडलाइनवर नाही तर डेडलाइनवर काम करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२४...17 Mar 2024 / No Comment /

सिक्कीम, ओडिशा, आंध्र, अरुणाचल विधानसभा निवडणुकीचीही घोषणा

सिक्कीम, ओडिशा, आंध्र, अरुणाचल विधानसभा निवडणुकीचीही घोषणानवी दिल्ली, (१७ मार्च) – लोकसभा निवडणुकीसोबत निवडणूक आयोगाने आज सिक्कीम, ओडिशा, आंध्रप्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या चार राज्यांतील विधानसभेच्या ४१४ जागांसाठीच्या निवडणुकीची घोषणा केली. १७५ सदस्यांच्या आंध्रप्रदेश विधानसभेसाठी राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासोबत म्हणजे १३ मेला मतदान घेतले जाणार आहे. ६० सदस्यीय अरुणाचल प्रदेश विधानसभेसाठी राज्यातील लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासोबत म्हणजे १९ एप्रिलला मतदान होईल. ३२ सदस्यीय सिक्कीम विधानसभेसाठीही १९ एप्रिललाच निवडणूक होणार आहे. १४७ सदस्यांच्या ओडिशा विधानसभेसाठी १३ मे,...17 Mar 2024 / No Comment /

लोकसभेनंतर लगेच जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूक

लोकसभेनंतर लगेच जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूकनवी दिल्ली, (१७ मार्च) – लोकसभा निवडणूक संपल्यानंतर लगेच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक घेतली जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी आज स्पष्ट केले. सुरक्षा कारणामुळे जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभेची निवडणूक घेता येणार नाही. लोकसभा निवडणूक संपताच तिथे विधानसभा निवडणूक घेतली जाईल, असे ते म्हणाले. राज्यात आताच विधानसभेच्या निवडणुका घेतल्या, तर विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात किमान दहा ते बारा उमेदवार उतरतील. म्हणजे संपूर्ण राज्यातील उमेदवारांची सं‘या हजारावर जाईल. या सर्व उमेदवारांना सुरक्षा...17 Mar 2024 / No Comment /

ट्रायने सिमकार्डविषयी बदलला नियम!

ट्रायने सिमकार्डविषयी बदलला नियम!– १ जुलैपासून देशभरात होणार लागू, नवी दिल्ली, (१७ मार्च) – आपल्या मोबाईलमध्ये नवनवे सिमकार्ड, गुन्हेगारी कृत्यांसाठी आणि कमी किमतीचा टॉकटाईम घेऊन, तात्पुरत्या वापरासाठी सिमकार्ड घेणार्‍यांना आता आळा बसणार आहे. ट्राय अर्थात टेलिकॉम रेग्युलेटर ऑथरिटी ऑफ इंडियाने नवी नियमावली जारी केली आहे. शुक्रवार १५ मार्च रोजी ही नियमावली जाहीर करण्यात आली असून, हे नवे नियम येत्या १ जुलैपासून लागू होणार आहेत. सायबर फसवणूक, ऑनलाईन ठगबाजी आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा...17 Mar 2024 / No Comment /

पंतप्रधान मोदींचे १४० कोटी देशवासीयांना पत्र

पंतप्रधान मोदींचे १४० कोटी देशवासीयांना पत्र– दहा वर्षांत सरकारने जनतेसाठी केलेल्या कल्याणकारी कामांची दिली माहिती, नवी दिल्ली, (१६ मार्च) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत सरकारने जनतेसाठी केलेल्या कल्याणकारी कामांची माहिती दिली. गेल्या काही वर्षांत कोणत्या योजना राबवल्या आणि कोणत्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या, याबाबतची माहिती मोदी यांनी पत्राद्वारे दिली. पंतप्रधान मोदी पत्रात लिहितात, माझ्या प्रिय कुटुंबीयांनो, तुम्ही मला साथ देऊन आता...16 Mar 2024 / No Comment /