|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:31 | सूर्यास्त : 18:35
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 24.99° C

कमाल तापमान : 25.76° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 88 %

वायू वेग : 1.36 Mps

स्थळ : Mumbai, IN

24.99° C

Weather Forecast for
Wednesday, 20 Mar

24.99°C - 29.81°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 21 Mar

25.84°C - 31.31°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 22 Mar

26.9°C - 32.27°C

overcast clouds
Weather Forecast for
Saturday, 23 Mar

26.46°C - 28.68°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 24 Mar

25.61°C - 29.11°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 25 Mar

25.31°C - 29.2°C

sky is clear

कल्की मंदिर आणि बाबरी यांचा काय संबंध? ५०० वर्षांपूर्वीचा घटनाक्रम

कल्की मंदिर आणि बाबरी यांचा काय संबंध? ५०० वर्षांपूर्वीचा घटनाक्रमपंतप्रधान मोदीजी आज कल्कि धाम मंदिराची पायाभरणी करणार आज कल्कि धाम मंदिराची पायाभरणी करणार आहेत. मुघल शासक बाबरने आपल्या हयातीत एकूण तीन मशिदी बांधल्या. अयोध्येची बाबरी मशीद आणि पानिपतची काबुली बाग पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात भगवान कल्की मंदिराची पायाभरणी करणार आहेत. कल्की पीठ हे मंदिर बांधले जात आहे. भगवान कल्की हा विष्णूचा शेवटचा अवतार असल्याचे म्हटले जाते. पुराणात असे मानले जाते की कलियुगाच्या शेवटी, जेव्हा पृथ्वीवर...19 Feb 2024 / No Comment /

जगात मंदीची भीती, तर भारतात विकासाची भरारी

जगात मंदीची भीती, तर भारतात विकासाची भरारीअर्थसंकल्पीय अधिवेशन २०२४ संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी २०२३ पासून सुरू झाला आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान मोदींच्या दुसर्‍या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. जरी हा अंतरिम अर्थसंकल्प असेल, परंतु अनेक वेळा सरकारांनी त्याचा वापर कर कपात किंवा काही मतदार गटांना आकर्षित करण्यासाठी खर्च वाढवण्याच्या स्वरूपात केला आहे. गेल्या वर्षीचे चांगले परिणाम या वर्षीही भारतीय अर्थव्यवस्था चालू ठेवू शकतात, असे मानले जाते कारण देशाला राजकीय स्थैर्य,...1 Feb 2024 / No Comment /

हरित क्रांतीचे जनक, थोर कृषी शास्त्रज्ञ स्वामीनाथन

हरित क्रांतीचे जनक, थोर कृषी शास्त्रज्ञ स्वामीनाथनभारतातील हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे चेन्नई येथील त्यांच्या घरी २८ सप्टेंबर २०२३ रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. स्वामीनाथन यांच्यावर दीर्घकाळापासून उपचार सुरू होते. भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी चेन्नईमध्ये एमएस स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशनची स्थापना केली होती. भारत सरकारने डॉ. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोगाची स्थापन केला. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांचा जन्म तमिळमाडूमध्ये कुंभकोणम येथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते. ते...2 Oct 2023 / No Comment /

भारतीय जनतेचा युद्धक्षोभ

भारतीय जनतेचा युद्धक्षोभ•चौफेर : अमर पुराणिक• तर  देशवासीयहो! चिंता करु नका! युद्ध तर मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरच सुरु झाले आहे. कदाचित प्रत्यक्ष युद्धाची गरजही पडणार नाही. खरा मुत्सद्दी त्याला म्हणतात जो सत्तर टक्के युद्ध प्रत्यक्ष सैनिकी युद्धाविनाच जिंकतो. पंतप्रधान मोदी यावर योग्य उपाय योजतीलच. त्यांनी आजपर्यंत राबवलेली नीती हेच सांगते की, कमीतकमी जीवीत हानी आणि कमीतकमी अर्थहानी करुन पाकिस्तानला नेस्तोनाबूत करतील. आणि जर युद्धाचा प्रसंग उद्भवला तर ते मागे हटणार नाहीत हे...25 Sep 2016 / No Comment /

मोदी सरकारचे पुर्वेकडील समुद्रीसाहस

मोदी सरकारचे पुर्वेकडील समुद्रीसाहस•चौफेर : अमर पुराणिक• या दोन्ही शिखर संमेलनापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो व्हिएतनाम दौरा करण्याचा निर्णय घेतला तो अतिशय महत्वपुर्ण, उल्लेखनीय आणि भारताच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने अनुकुल आहे. व्हिएतनाम अग्नेय अशियामधील भारताचा विश्‍वसनीय मित्र आहे. मोदी सरकारच्या सक्रीयतेमुळे दिल्लीहनोई संबंधात एक नवी उर्मी आली आहे. व्हिएतनामची भौगोलिक आणि सामरिक स्थिती भारतासाठी अनेक अंगानी फायदेशीर आहे. हा देश भारतासाठी प्रशांत महासागराचे प्रवेशद्वार व हिंदी महासागर आणि प्रशांत महासागराच्या मधील मुख्य...11 Sep 2016 / No Comment /

उर्जित पटेल यांची निवड आणि आव्हाने

उर्जित पटेल यांची निवड आणि आव्हाने•चौफेर : अमर पुराणिक• स्थिर किंमतींबरोबरच सरकारद्वारा निर्धारित उच्च अभिवृद्धी दर प्राप्त करण्यासाठी सरकारशी योग्य ताळमेळ साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अपेक्षा पुर्ण करण्याचेे मोठे शिवधनुष्य डॉ. उर्जित पटेल यांना पेलायचे आहे. डॉ. उर्जित पटेल यांच्या जवळचे लोक आणि ओळखणारे लोक म्हणतात की, डॉ. उर्जित पटेल सर्व आव्हानांचा सामना करण्यात यशस्वी होतील. देशवासियांचीही अशीच आशा आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या नव्या गव्हर्नरच्या नावाची घोषणा २० ऑगस्ट रोजी झाली आहे. सध्या भारतीय...4 Sep 2016 / No Comment /

लाल किल्ल्यावरून मोदींचा बलूची दणका

लाल किल्ल्यावरून मोदींचा बलूची दणका•चौफेर : अमर पुराणिक• पाकिस्तानने हे लक्षात घेतले पाहिजे की आता भारत सहन करण्याच्या जुन्या नीतीवर चालणार नाही. प्रत्येक कृत्याचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर मिळेल, हाच संकेत मोदी यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी दिला आहे. मोदी यांनी बलूचिस्तान, पाकव्याप्त काश्मिर, गिलगिट आणि बलूचिस्तानचा विषय लालकिल्ल्यावरून बोलल्यावर भारतातल्या माध्यमातील काही वाचाळांनी आणि कॉंग्रेस नेत्यांनी गदारोळ उठवला आहे. या सेक्यूलर पाखंडांचा तिळपापड झाला आहे. ही सेक्यूलर पिलावळ मोदींच्या या मुद्द्याला विरोध करत पाकधार्जिणी गरळ...21 Aug 2016 / No Comment /

नवी अर्थक्रांती

नवी अर्थक्रांती•चौफेर : अमर पुराणिक• विकास आणि उन्नती ही एक प्रक्रिया आहे आणि काळाबरोबर यात सुधारणा आणि विस्तार होतच असतो. जीएसटीबाबतीत ही हिच भावना ठेवणे आवश्यक आहे. सध्या जीएसटीचा दूहेरी प्रकार आहे एक राज्यस्तरावरचा एसजीएसटी आणि दूसरा केंद्र स्थरावरचा सीजीएसटी. भविष्यात हे दोन्हीही एकच केली जाणार आहेत. अख्या देशाची बाजारपेठ आपले स्वप्न पुर्ण होणार की नाही याकडे डोळे लावून बसली होती आता ते स्वप्न पुर्ण झाले आहे. जीएसटी पारित झाल्यानंतर आता...7 Aug 2016 / No Comment /

उलटलेली राजनीतिक खेळी

उलटलेली राजनीतिक खेळी•चौफेर : अमर पुराणिक• मायावती दयाशंकर सिंह यांच्या टिप्पणीचा ‘दलित की बेटी का सम्मान’ हा मुद्दा बनवण्यासाठी प्रयत्नशील होत्या. त्यांची नजर दलित मतपेटीवर होती जी हातातून निसटून गेली आहे, गैर जाटव दलित समाज भाजपाकडे गेला आहे. त्यामुळे या मुद्द्याचा पुरेपुर फायदा घेत स्वत:ला दलितांची तारणहार असल्याचे सिद्ध करायचे होते. पण भाजपाने एका झटक्यात पारडे आपल्या बाजूने झुकवले. दयाशंकर सिंह यांच्या वक्तव्यामुळे जो फटका भाजपाला बसला होता तो स्वाती सिंह यांच्या...31 Jul 2016 / No Comment /

नेट न्यूट्रॅलिटीचे गौडबंगाल!

नेट न्यूट्रॅलिटीचे गौडबंगाल!•चौफेर : अमर पुराणिक• प्रथम दर्शनी तमाम युजर्सना इंटरनेट वापरण्याचे मुल्य द्यावे लागणार नाही. फेसबुक पहाणे सोफे आणि बिनखर्चाचे होणार आहे असे दिसते. पण त्यांनी निवडलेल्या संकेतस्थळाव्यतिरिक्त तुम्ही इतर संकेतस्थळे मोफत पाहू शकणार नाही. यामागे काही गंभीर बाबी लपलेल्या आहेत. य प्रस्तावात निहित होते की कोणत्या वेबसाईटस मोफत पाहण्याची सोय द्यायची कोणत्या वेबसाईटस द्यायच्या नाहीत हे रिलायन्सद्वारे निर्धारित केले जाणार. हा प्रकार म्हणजे असेच झाले की, एखाद्या दुकानदाराने ठरवायचे की...24 Jul 2016 / No Comment /

वेळ आली आहे काश्मिर प्रश्‍न सोडवण्याची!

वेळ आली आहे काश्मिर प्रश्‍न सोडवण्याची!•चौफेर : अमर पुराणिक• बुरहान वानी याला ठार केल्यामुळे काश्मिरमधील वातावरण चिघळणे स्वाभाविकच आहे. भारतीय सैनिकांनी बुरहानीला ठार करुन खरे तर दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. काश्मिर प्रश्‍नावर मोदी, संरक्षण मंत्री पर्रिकर आणि अजित डोभाल यांनी आणखी आक्रमक भूमिका घेत काश्मिरचा प्रश्‍न कायमचा धसास लावावा. तशी हलचाल सुरु झाल्यामुळे लवकरच काश्मिरचा प्रश्‍न मार्गी लागेल अशी आशा आहे. हिजबुलचा म्होरक्या बुरहान मुजफ्फर वानी मारला गेल्यानंतर काश्मिरमध्ये प्रचंड तणाव वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र...17 Jul 2016 / No Comment /

मंत्रीमंडळ विस्ताराची भरकटलेली मिमांसा

मंत्रीमंडळ विस्ताराची भरकटलेली मिमांसा•चौफेर : अमर पुराणिक• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला आणि माध्यमांमधून नव्या विषयाचे चर्वण सुरु झाले. विकासाच्या दृष्टीकोणातून कोणीही मंत्रीमंडळ विस्ताराचा उहापोह केलेला नाही. माध्यमांना केवळ रामदास आठवले शपथ घेताना नाव घ्यायला विसरले. स्मृती इराणी यांचे मोदी यांनी डिमोशन केले. आणि मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळयासमोर ठेऊन मंत्रीमंडळाच्या विस्तारात मंत्र्यांची वर्णी लावली. याच तीन मद्द्यांभोवती माध्यमातील तथाकथित पंडितांनी चर्चेचे गुर्‍हाळ चालवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...10 Jul 2016 / No Comment /