|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.44° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 84 %

वायू वेग : 2.34 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Monday, 20 May

29.05°C - 31.96°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.95°C - 32.13°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.77°C - 30.78°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 23 May

29.01°C - 30.43°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.45°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.89°C - 30.42°C

light rain
Home »

महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पुढील तीन दिवस पाऊस

महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पुढील तीन दिवस पाऊसमुंबई, (१९ फेब्रुवारी) – महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पश्चिमेकडून वाहणार्या वार्यातील स्थितीत बदल झाल्यामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासोबतच पंजाब, नवी दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि इतर काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, चंदीगड, लडाखमध्ये तीन दिवस पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात आज रात्रीनंतर दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा...19 Feb 2024 / No Comment /

११ जानेवारीपासून उत्तर-पश्चिम भारतात थंडी कमी होईल

११ जानेवारीपासून उत्तर-पश्चिम भारतात थंडी कमी होईलनवी दिल्ली, (१० जानेवारी) – उत्तर भारतातील थंडीमुळे लोकांना घरातच थांबावे लागले आहे. सकाळ-संध्याकाळ दाट धुक्यामुळे रस्त्यांवर शांतता असते. थंडीच्या लाटेमुळे लोकांचे हाल झाले आहेत. थंडीची परिस्थिती अशी आहे की दिवसा आणि रात्रीच्या तापमानात फारसा फरक नाही. थंडीपासून वाचण्यासाठी लोक शेकोटीचा सहारा घेत आहेत पण या व्यवस्थाही अपुरी ठरत आहेत. मात्र, आता थंडीने त्रस्त असलेल्यांसाठी हवामान खात्याने खूशखबर आणली आहे. ११ जानेवारीपासून थंडी कमी होईल हवामान खात्यानुसार, ११ जानेवारीपासून उत्तर-पश्चिम...10 Jan 2024 / No Comment /

नववर्षाच्या पार्टीमध्ये राजधानीत २४ लाख दारूच्या बाटल्यांची विक्री

नववर्षाच्या पार्टीमध्ये राजधानीत २४ लाख दारूच्या बाटल्यांची विक्रीनवी दिल्ली, (०२ जानेवारी) – नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राजधानीत २४ लाख दारूच्या बाटल्यांची विक्री नोंदवली गेली. जी २०२२ च्या त्याच तारखेपेक्षा सुमारे १८ टक्के अधिक आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२२ मध्ये ५२० दुकानांच्या नेटवर्कद्वारे ३,९९,६०,५०९ (३.९९ कोटी) दारूच्या बाटल्या विकल्या गेल्या. डिसेंबर २०२३ मध्ये ६३५ दुकानांमधून ४,९७,८०,२४० (४.९७ कोटी) बाटल्या विकल्या गेल्या. आकडेवारीनुसार, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (डिसेंबर ३१) २४,००,७२६ (२४ लाख) दारूच्या बाटल्या विकल्या गेल्या. डिसेंबर २०२३...2 Jan 2024 / No Comment /

अमित शाह आज बंगालच्या दौर्‍यावर

अमित शाह आज बंगालच्या दौर्‍यावर– भारतीय जनता पक्ष (भाजप) अध्यक्ष जेपी नड्डा ही जाणार, कोलकाता, (२५ डिसेंबर) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) अध्यक्ष जेपी नड्डा दोन दिवसांच्या भेटीचा भाग म्हणून सोमवारी रात्री कोलकाता येथे पोहोचणार आहेत. पुढच्या वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमधील संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दोन्ही नेत्यांची ही भेट आहे. शाह आणि नड्डा आज रात्री उशिरा येथे पोहोचण्याची शक्यता आहे. मंगळवारी ते अनेक संघटनात्मक बैठकांचे अध्यक्षस्थान करतील. मात्र,...26 Dec 2023 / No Comment /

किफायतशीर दरात आरोग्य सेवा उपलब्ध

किफायतशीर दरात आरोग्य सेवा उपलब्ध– डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिली व्यापारी मेळाव्यातील जन औषधी स्टॉलला भेट, नवी दिल्ली, (२१ नोव्हेंबर) – नवी दिल्ली येथे भरलेल्या व्यापारी मेळाव्यातील जन औषधी स्टॉलच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय रसायने आणि खते तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी या स्टॉलला भेट दिली. संपूर्ण देशभरात सहजगत्या आणि किफायतशीर दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने सुरु केलेल्या या कल्याणकारी प्रकल्पाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे...21 Nov 2023 / No Comment /

दिल्लीच्या मुख्य सचिवांनी मुलाच्या कंपनीला करून दिला ८५० कोटींचा नफा

दिल्लीच्या मुख्य सचिवांनी मुलाच्या कंपनीला करून दिला ८५० कोटींचा नफानवी दिल्ली, (१४ नोव्हेंबर) – नवी दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी आपल्या मुलाच्या कंपनीला ८५० कोटी रुपयांचा नफा करून दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. केजरीवाल सरकारमधील दक्षता मंत्री आतिशी सिंह यांनी प्राथमिक तपासणीनंतर ६५० पानी प्राथमिक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला. या अहवालात मुख्य सचिवांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या मते याकडे हितसंबंधांचा संघर्ष म्हणूनही पाहिले जात आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे द्वारका एक्सप्रेसवे प्रकल्पातील भू-संपादनातील अनियमिततेची तक्रार...14 Nov 2023 / No Comment /