Posted by वृत्तभारती
Saturday, February 10th, 2024
– चांद्रयान मोहिमेच्या प्रमुखांची माहिती, उधममंडलम्, (१० फेब्रुवारी) – २०३५ पर्यंत स्वतःचे अंतराळ केंद्र आणि २०४० पर्यंत अंतराळवीराला अंतराळात पाठविण्याच्या देशाच्या महत्त्वाकांक्षी योजना योग्य मार्गावर आहेत, अशी माहिती चांद्रयान-३ चे प्रकल्प संचालक पी. वीरामुथुवेल यांनी शनिवारी दिली. २०४० पर्यंत भारतीय अंतराळवीर चंद्रावर जाईल आणि २०३५ पर्यंत भारताचे अंतराळ केंद्र उभारले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रोच्या अध्यक्षांनी अगोदरच सांगितले आहे. इस्रोने हाती घेतलेल्या या दोन्ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी आहेत...
10 Feb 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, January 19th, 2024
नवी दिल्ली, (१९ जानेवारी) – चांद्रयान-३ चंद्रावर पोहोचून ५ महिने झाले आहेत. यानंतरही भारत अंतराळातील अंतर कापत आहे. दरम्यान, आता अशी बातमी आहे की नासाच्या एका वाहनाने म्हणजेच नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने चंद्रावरील विक्रम लँडरशी संपर्क साधला आहे. अंतराळ संशोधनाच्या दृष्टीकोनातून हे अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते, असे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नासाचे म्हणणे आहे की प्रदक्षिणा घालणार्या अमेरिकन स्पेस एजन्सीच्या स्पेसक्राफ्टने विक्रम लँडरच्या दिशेने लेझर बीम सोडला, जो परावर्तित...
19 Jan 2024 / No Comment /