|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:57 | सूर्यास्त : 18:48
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.36° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 74 %

वायू वेग : 4.71 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Saturday, 11 May

27.75°C - 29.99°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

28.53°C - 30.88°C

light rain
Weather Forecast for
Monday, 13 May

28.53°C - 29.99°C

overcast clouds
Weather Forecast for
Tuesday, 14 May

28.42°C - 31.01°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 15 May

28.56°C - 30.95°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 16 May

28.27°C - 30.81°C

light rain
Home »

भारतावर बोलणाऱ्यांना इतिहास माहीत नाही

भारतावर बोलणाऱ्यांना इतिहास माहीत नाही– एस. जयशंकर यांचे रोखठोक उत्तर, नवी दिल्ली, (१८ मार्च) – केंद्र सरकारने मागील आठवड्यात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करण्याची अधिसूचना जारी केली. यावर अमेरिकेसह अनेक देशांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर रोखठोक उत्तर देत म्हणाले की, भारतावर बोलणार्यांना आमच्या देशाचा इतिहास माहीत नाही. या कायद्याला फाळणीला जोडून पाहणे महत्त्वाचे आहे. यावेळी त्यांनी यापूर्वी अनेक देशांनी वंश, धर्माच्या नावावर नागरिकत्व दिल्याचे दाखले दिले. अमेरिकेच्या परराष्ट्र...19 Mar 2024 / No Comment /

भारताने पाक आणि बांग्लादेशातील ५२२० लोकांना नागरिकत्व दिले

भारताने पाक आणि बांग्लादेशातील ५२२० लोकांना नागरिकत्व दिलेनवी दिल्ली, (१३ मार्च) – सीएए म्हणते की २०१४ पूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशातून येथे आलेल्या अल्पसंख्याकांना भारत नागरिकत्व देईल. यापूर्वीही भारत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशातील लोकांना नागरिकत्व देत आला आहे. गेल्या ५ वर्षांत येथून भारतात आलेल्या किती लोकांना नागरिकत्व देण्यात आले. भारताने पाकिस्तान आणि बांग्लादेशातील किती लोकांना नागरिकत्व दिले, ही आकडेवारी आहे. गेल्या ५ वर्षात परदेशातून आलेल्या ५२२० लोकांना भारतीय नागरिकत्व मिळाले, त्यापैकी बहुतांश पाकिस्तानी होते. देशात नागरिकत्व दुरुस्ती...13 Mar 2024 / No Comment /

आजपासून देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएए लागू

आजपासून देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएए लागू– मोदी सरकारची महत्वपूर्ण घोषणा, – केंद्र सरकारची अधिसूचना जारी, नवी दिल्ली, (११ मार्च) – केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेत देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे. गृहमंत्रालयाकडून सीएएची (नागरिकत्व सुधारणा कायदा/ सिटिझनशिप अमेंडमेंट अॅक्ट) अधिसूचना सोमवारी सायंकाळी जारी करण्यात आली आहे. आजपासून देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएए लागू करण्यात आला आहे. मोदी सरकारने डिसेंबर २०१९ मध्ये संबंधित विधेयकाला मंजुरी दिली होती आणि नंतर राष्ट्रपतींची...11 Mar 2024 / No Comment /

केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करणार

केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करणार– कोणीही रोखू शकत नाही : गृहमंत्री अमित शाह, कोलकाता, (२९ नोव्हेंबर) – पुढच्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये राजकारणाची रणधुमाळी सुरू झाली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपने राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. यावेळी एका रॅलीला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी कडक शब्दात सांगितले की, केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करेल आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता...29 Nov 2023 / No Comment /