|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:56 | सूर्यास्त : 18:49
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.22° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 3.54 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Sunday, 12 May

28.43°C - 30.99°C

light rain
Weather Forecast for
Monday, 13 May

28.65°C - 31.31°C

broken clouds
Weather Forecast for
Tuesday, 14 May

28.86°C - 31.06°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 15 May

29.05°C - 31.15°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 16 May

28.29°C - 31.1°C

light rain
Weather Forecast for
Friday, 17 May

28.48°C - 31.44°C

light rain
Home »

होळी निमित्त भारतीय रेल्वे चालवणार १५ विशेष गाड्या!

होळी निमित्त भारतीय रेल्वे चालवणार १५ विशेष गाड्या!नवी दिल्ली, (११ मार्च) – होळीचा सण सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत, भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागाने १५ हून अधिक अतिरिक्त गाड्या चालवण्याची योजना आखली आहे. भारतीय रेल्वेने या होळी विशेष गाड्यांचे वेळापत्रक, भाडे आणि मार्ग जाहीर केले. दिल्लीहून जवळपास सहा गाड्या सुटणार आहेत, या गाड्या कटरा, वाराणसी आणि सहारनपूर सारख्या शहरांना विविध स्थळांशी जोडतील. भारतीय रेल्वेने सांगितले की सहरसा ते अंबाला आणि पाटणा आणि गया सारख्या शहरांमधून दिल्लीतील...11 Mar 2024 / No Comment /

पंतप्रधान मोदींनी दिली ४१ हजार कोटींची भेट

पंतप्रधान मोदींनी दिली ४१ हजार कोटींची भेटनवी दिल्ली, (२६ फेब्रुवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारतीय रेल्वेच्या ४१हजार कोटी रुपयांच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधानांनी अमृत भारत योजनेअंतर्गत ५५३ रेल्वे स्थानके आणि १५०० कोटी रुपयांच्या ओव्हर ब्रिज आणि अंडरपासच्या पुनर्विकासाचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यापूर्वी पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर याची घोषणा केली होती. पंतप्रधान अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत ५५३ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पायाभरणी केली. २७ राज्ये...26 Feb 2024 / No Comment /

राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी रामाचे नाव असलेली स्थानके दिव्यांनी उजळेल

राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी रामाचे नाव असलेली स्थानके दिव्यांनी उजळेल– भारतीय रेल्वे राम मंदिर प्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यासाठी सज्ज, – रेल्वेनेकडून जाहीर सूचना, अयोध्या, (१८ जानेवारी) – भारतीय रेल्वे राम मंदिर प्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यासाठी सज्ज आहे, त्यापूर्वी प्रभू रामाच्या नावावर असलेली एकूण ३४३ स्थानके सुशोभित आणि रोषणाई केली जातील. राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी हा उपक्रम घेण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये भगवान रामाच्या नावावर सर्वाधिक स्थानके आहेत. त्यापैकी ५५ स्टेशन आंध्र प्रदेशात आणि ५४ स्टेशन तामिळनाडूमध्ये...19 Jan 2024 / No Comment /

डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान अनेक रेल्वे गाड्या रद्द

डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान अनेक रेल्वे गाड्या रद्द– रेल्वे इंटरलॉकिंग कामांमुळे गाड्या रद्द, नवी दिल्ली, (२१ नोव्हेंबर) – भारतीय रेल्वेने दररोज मोठ्या संख्येने लोक प्रवास करतात. अशा परिस्थितीत प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे सातत्याने प्रयत्न करत असते. अनेक वेळा रेल्वेला इंटरलॉकिंगचे काम आणि इतर कामांमुळे गाड्या रद्द कराव्या लागतात. मात्र, प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी रेल्वे रद्द केलेल्या गाड्यांची यादी अगोदरच प्रसिद्ध करते. या मालिकेत रेल्वेने डिसेंबर ते जानेवारीदरम्यान अनेक मार्गांवर गाड्या रद्द केल्याच्या बातम्या दिल्या...21 Nov 2023 / No Comment /

भारतीय रेल्वेने गाठला ८८७.२४ मेट्रिक टन मालवाहतुकीचा टप्पा

भारतीय रेल्वेने गाठला ८८७.२४ मेट्रिक टन मालवाहतुकीचा टप्पानवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या काळातील एकत्रित आकडेवारीनुसार, भारतीय रेल्वेने गेल्या वर्षीच्या ८५५.६४ मेट्रिक टन मालवाहतुकीच्या तुलनेत ८८७.२५ मेट्रिक टन मालवाहतुकीचा टप्पा गाठला आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीमधील मालवाहतुकीच्या तुलनेत अंदाजे ३१.६१ मेट्रिक टन इतकी जास्त आहे. भारतीय रेल्वेने यंदा ९५९२९.३० कोटी रुपयांचा महसूल मिळवला असून, गेल्या वर्षीच्या ९२३४५.२७ कोटी रुपयांच्या तुलनेत यामध्ये सुमारे ३५८४.०३ कोटी रुपयांची वृद्धी झाली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये भारतीय...2 Nov 2023 / No Comment /

आंध्र प्रदेश रेल्वे अपघाताबाबत वैष्णव यांच्याशी पंतप्रधानांची चर्चा

आंध्र प्रदेश रेल्वे अपघाताबाबत वैष्णव यांच्याशी पंतप्रधानांची चर्चानवी दिल्ली, (३० ऑक्टोबर) – आंध्र प्रदेश रेल्वे अपघाताबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. अलामंडा आणि कंटकपल्ले विभागा दरम्यान रुळावरून रेल्वेगाडी घसरण्याच्या दुर्दैवी घटनेनंतर मोदींनी परिस्थितीचा आढावा घेतला. शोकाकुल कुटुंबियां प्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केली आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मनोकामना व्यक्त केली. प्रत्येक मृतांच्या वारसाला पीएमएनआरएफ मधून २ लाख रुपये आणि रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना ५०,००० रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर...31 Oct 2023 / No Comment /