|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.85° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 89 %

वायू वेग : 1.68 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.21°C - 32.15°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.65°C - 31.48°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.57°C - 30.39°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.58°C - 30.33°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.41°C - 30.14°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.26°C

light rain
Home »

दिल्लीतील सुनेहरी बाग मशीद हटवण्यासाठी लोकांकडून सूचना मागवल्या

दिल्लीतील सुनेहरी बाग मशीद हटवण्यासाठी लोकांकडून सूचना मागवल्यानवी दिल्ली, (०१ मार्च) – राजधानी दिल्लीत एकामागून एक जुन्या मशिदी पाडण्याचा निर्णय घेतला जात आहे. आता दीडशे वर्ष जुन्या मशिदीवर बुलडोझर वापरण्याची पाळी आली आहे. नवी दिल्ली नगरपरिषद म्हणजेच एनडीएमसी ने दिल्लीतील सुनेहरी बाग मशीद हटवण्यासाठी लोकांकडून सूचना मागवल्या. लोक काही सूचना देण्यापूर्वीच मशिदीचे इमाम दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले. या प्रकरणावर २८ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनेहरी बाग मशीद पाडण्याचा मुद्दा हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटी म्हणजेच एचसीसीच्या शिफारशीसाठी...1 Mar 2024 / No Comment /

ज्ञानवापी मशीद समितीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाची सहमती

ज्ञानवापी मशीद समितीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाची सहमती– ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षाला दिलासा, नवी दिल्ली, (०१ मार्च) – ज्ञानवापी प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या विरोधात ज्ञानवापी मशीद समितीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे. आता उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ज्ञानवापी प्रकरणात अंजुमन अंजामिया मस्जिद कमिटी आणि इतर मुस्लिम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्ञानवापी प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च...1 Mar 2024 / No Comment /

उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना झटका!

उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना झटका!– भाजप अध्यक्षांविरोधात दिले वक्तव्य, खटला संपवण्याची याचिका फेटाळली, रांची, (२३ फेब्रुवारी) – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. २०१८ मध्ये भाजप अध्यक्षांविरोधातील त्यांच्या वक्तव्याबाबत खटला संपवण्याची त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. या प्रकरणी दिवाणी न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले होते. दिवाणी न्यायालयाकडून समन्स प्राप्त झाल्यानंतर राहुल गांधी यांनी हा खटला संपवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. रांची दिवाणी न्यायालयाने समन्स बजावले...23 Feb 2024 / No Comment /

एसआयटीमधून वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची हकालपट्टी करा

एसआयटीमधून वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची हकालपट्टी करा– आ. नितेश राणे यांची मागणी, मुंबई, (२६ डिसेंबर) – दिशा सालियन मृत्य प्रकरण दडपण्याचा ठपका असणारे मालवणी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांची नव्याने गठित केलेल्या विशेष तपास पथकातून (एसआयटी) तातडीने हकालपट्टी करा, अशी मागणी करणारे पत्र आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पोलिस आयुक्तांना पाठविले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मालवणी ठाण्याच्या अधिकार्यांनी थातुरमातुर तपास करून बनावट क्लोझर रिपोर्ट...26 Dec 2023 / No Comment /

बुलेट ट्रेन प्रकल्पाला काम बंदची नोटीस

बुलेट ट्रेन प्रकल्पाला काम बंदची नोटीस– प्रदूषणाच्या मुद्यावर महापालिकेची कारवाई, मुंबई, (१३ डिसेंबर) – मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी मेट्रो पाठोपाठ बुलेट ट्रेन प्रकल्पालाही काम बंद नोटीस बजावण्यात आली आहे. बीकेसी येथील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेकडून आखण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होत नसल्याने ही नोटीस देण्यात आली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी लागू केलेली नियमावली न पाळल्यामुळे नोटीस बजावण्यात आली. मुंबईत प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आले. मात्र, या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन योग्य...13 Dec 2023 / No Comment /

हिंदू अविभाजित कुटुंबाचा कर्ता महिलाही असू शकतात

हिंदू अविभाजित कुटुंबाचा कर्ता महिलाही असू शकतात– उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल, नवी दिल्ली, (१२ डिसेंबर) – हिंदू अविभाजित कुटुंबाचा कर्ता महिलाही असू शकतात, असा महत्त्वाचा निकाल उच्च न्यायालयाच्या न्या. सुरेश कुमार कैत आणि न्या. नीला बन्सल कृष्ण यांच्या खंणपीठाने दिला आहे. कोणताही कायदा कींवा कोणत्याही पारंपरिक हिंदू कायद्यांनी महिलेला ‘कर्ता’ होण्यापासून रोखलेले नाही. जे अधिकार कायदा देतो, ते अधिकार सामाजिक दृष्टिकोन सांगतो म्हणून नकारता येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. हिंदू अविभाजित कुटुंबाचा कर्ता कोण, या...12 Dec 2023 / No Comment /

२०१८ मधील कलम २२६अंतर्गत निर्णयावर फेरविचार होणार

२०१८ मधील कलम २२६अंतर्गत निर्णयावर फेरविचार होणार– सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केले घटनापीठ, नवी दिल्ली, (०४ डिसेंबर) – दिवाणी आणि फौजदार खटल्यांमध्ये कनिष्ठ कींवा उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर ती पुन्हा वाढविण्यात आली नाही तर, स्थगितीचा तो निर्णय सहा महिन्यांनंतर आपोआपच कालबाह्य ठरत असतो, या २०१८ मध्ये दिलेल्या आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, या घटनापीठात न्या. अभय ओक,...4 Dec 2023 / No Comment /

सरन्यायाधीश चंद्रचूड यांना खटल्यांची सुनावणी पुढे ढकलल्याबद्दल चिंता

सरन्यायाधीश चंद्रचूड यांना खटल्यांची सुनावणी पुढे ढकलल्याबद्दल चिंतानवी दिल्ली, (०३ नोव्हेंबर) – सीजेआय डीवाय चंद्रचूड यांनी खटल्यांची सुनावणी पुढे ढकलल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी दामिनी या हिंदी चित्रपटातील संवादाचीही आठवण करून दिली ज्यामध्ये न्यायालयाने वारंवार तारखा दिल्याचे म्हटले आहे. सरन्यायाधीश म्हणाले की, हे न्यायालय दिवसेंदिवस न्यायालय राहावे अशी आमची इच्छा नाही. गरज असेल तेव्हाच सुनावणी पुढे ढकलण्यात यावी, असे सीजेआयने वकिलांना सांगितले आहे. ते म्हणाले की मी काही डेटा गोळा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आजचेच...4 Nov 2023 / No Comment /