|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.61° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 40 %

वायू वेग : 4.83 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.21°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.5°C - 31.47°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.95°C - 32.02°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.07°C - 31.81°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.96°C - 31.68°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28.5°C - 30.19°C

sky is clear

ममता बॅनर्जींनी इंडि आघाडी बिघडवली : अधीररंजन चौधरी

ममता बॅनर्जींनी इंडि आघाडी बिघडवली : अधीररंजन चौधरीनवी दिल्ली, (०२ जानेवारी) – मुर्शिदाबादचे काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी पत्रपरिषदेत बोलताना ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. ममता बॅनर्जींनी इंडि आघाडी बिघडवली आहे, त्यांनाच आघाडी नको. त्यांनी हट्ट केला तर, त्या स्वतःच अडचणीत येतील. बंगालमध्ये कोण येते आणि कोण सोडते, याची आम्हाला काहीच अडचण नाही, बंगालमध्ये निवडणूक लढवण्याची ताकद काँग्रेसकडेच आहे, असे अधीररंजन चौधरी यांनी म्हटले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या आघाडीत तणाव निर्माण झाला आहे....2 Jan 2024 / No Comment /

न्याय यात्रा काढायची की ज्ञान यात्रा, हे अगोदर निश्चित करा

न्याय यात्रा काढायची की ज्ञान यात्रा, हे अगोदर निश्चित करा-केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची राहुल गांधींवर उपरोधिक टीका, नवी दिल्ली, (०२ जानेवारी) – न्याय यात्रा काढायची की ज्ञान यात्रा, हे अगोदर निश्चित करावे आणि मग त्यावर अंमलबजावणी करावी, अशी उपरोधिक टीका केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्यावर केली. सध्या आपण २१ व्या शतकातील भारताचा अनुभव घेत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जगभरात भारत सनातन धर्माचे वैभव आणि विकासाचा महारथ पुढे नेत आहे. पंतप्रधान मोदी...2 Jan 2024 / No Comment /

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार पुन्हा जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार पुन्हा जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष– ललनसिंह यांचा राजीनामा,  नवी दिल्ली, (३० डिसेंबर) – जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष ललनसिंह यांनी पदाचा राजीनामा दिला असून, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची पुन्हा एकदा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. जदयू राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आज दिल्लीत झालेल्या बैठकीत हा संघटनात्मक बदल झाला. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ललनसिंह यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत नितीशकुमार यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडला. कार्यकारिणीने या प्रस्तावाला एकमताने मान्यता दिल्यामुळे नितीशकुमार यांची...2 Jan 2024 / No Comment /

शशी थरूर म्हणतात; ही माझी शेवटची निवडणूक

शशी थरूर म्हणतात; ही माझी शेवटची निवडणूकतिरुवनंतपुरम्, (३० डिसेंबर) – निवडणुकांमध्ये आता तरुणांना जास्तीतजास्त संधी देण्याची वेळ आलेली आहे, असे सांगताना, पुढील वर्षी होणारी लोकसभेची निवडणूक माझ्या आयुष्यातील शेवटची असेल, असे संकेत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी दिले. काँग्रेसच्या स्थापनादिनानिमित्त गुरुवारी येथे आयोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने थरूर पत्रकारांशी बोलत होते. मला आता निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडायचे आहे. तथापि, हे राजकारण असल्याने मी अंतिम शब्द आताच देऊ शकत नाही, असेही थरूर यांनी स्पष्ट केले. मला असे वाटते की,...2 Jan 2024 / No Comment /

काँग्रेसच्या निधीत २९ टक्क्यांनी घट

काँग्रेसच्या निधीत २९ टक्क्यांनी घट– एडीआरचा अहवाल नवी दिल्ली, (२५ डिसेंबर) – राजकीय पक्षांना वेगवेगळ्या माध्यमांतून निधी मिळत असतो. एक काळ असा होता की, देश-विदेशातील श्रीमंत लोक फक्त काँग्रेसलाच निधी आणि देणग्या देत असत. आता मात्र चित्र बदलले आहे. मागील काही वर्षांपासून काँग्रेला निधी मिळण्याचे प्रमाण प्रचंड कमी झाले आहे. आता तर या पक्षाकडे निवडणुका लढण्यासाठीही पर्याप्त पैसा उरला नाही आणि म्हणूनच काँग्रेसवर ‘डोनेट फॉर देश’ या नावाने मोहीम हाती घेण्याची वेळ आली आहे....26 Dec 2023 / No Comment /

भ्रष्ट राजकीय पक्षांची आघाडी: अनुराग ठाकूर

भ्रष्ट राजकीय पक्षांची आघाडी: अनुराग ठाकूरबंगळुरू, (२३ डिसेंबर) – विरोधकांची मोट बांधून तयार झालेली ‘इंडि’ आघाडी ही कोणतीही समान विचारधारा किंवा राजकीय कार्यक्रम नसलेल्या नेत्यांचा समूह आहे. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या राजकीय पक्षांनी एकत्र येत ही आघाडी तयार केली आहे, असा जोरदार हल्ला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी केला. हिवाळी अधिवेशनात १४६ खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात इंडिया आघाडीने देशव्यापी आंदोलन करण्याच्या एक दिवस आधी अनुराग ठाकूर यांनी हा आरोप केला. १३ डिसेंबर रोजी...24 Dec 2023 / No Comment /

भाजपा नेते, कार्यकर्त्यांनी युद्धपातळीवर कामाला लागावे

भाजपा नेते, कार्यकर्त्यांनी युद्धपातळीवर कामाला लागावे– २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाची व्यूहरचना, नवी दिल्ली, (२३ डिसेंबर) – २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची व्यूहरचना ठरविण्यासाठी भाजपाने आपल्या द्विदिवसीय मिनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन केले होते. लोकसभा निवडणुकीला तीन महिन्यांपेक्षाही कमी कालावधी असल्यामुळे भाजपा नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी युद्ध पातळीवर कामाला लागावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. भाजपाच्या विस्तारित मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बंदद्वार झालेल्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री...24 Dec 2023 / No Comment /

भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची दोन दिवसीय बैठक सुरू

भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची दोन दिवसीय बैठक सुरू– लोकसभा निवडणुकीच्या तयारी, नवी दिल्ली, (२२ डिसेंबर) – आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी आणि कार्यक्रमांची रूपरेषा तयार करण्यासाठी राजधानीतील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात (विस्तार) भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची दोन दिवसीय बैठक शुक्रवारी सुरू झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन नियोजित कालावधीच्या एक दिवस आधी संपल्यानंतर दुसर्‍याच दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. सूत्रांनी सांगितले की या...22 Dec 2023 / No Comment /

काँग्रेसचे दिल्लीतील मुख्यालय बदलणार

काँग्रेसचे दिल्लीतील मुख्यालय बदलणारनवी दिल्ली, (२१ डिसेंबर) – संसदेतील खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून जोरदार राजकारण सुरू असताना, काँग्रेस आता दिल्लीतील मुख्यालय बदलणार असल्याची बातमी आहे. जानेवारी २०२४ मध्ये काँग्रेसचे मुख्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित होईल. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सध्या काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता २४, अकबर रोड, नवी दिल्ली आहे. जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात काँग्रेसचे कार्यालय दिल्लीतील ९, कोटला रोड येथे स्थलांतरित केले जाईल आणि ६व्या मजल्यावरील या आलिशान कार्यालयातून पक्ष आपली लोकसभा निवडणुकीची रणनीती बनवेल....22 Dec 2023 / No Comment /

मोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला

मोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला– काँग्रेस सांसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांचा आरोप, नवी दिल्ली, (२० डिसेंबर) – संसदेच्या सुरक्षेसाठी आवाज उठवणार्या विरोधी पक्षांच्या खासदारांना निलंबित करून मोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप काँग्रेस सांसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी बुधवारी केला. संसद भवनात आज काँग्रेस सांसदीय पक्षाच्या बैठकीत गांधी म्हणाल्या, आजपर्यंत संसदेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येत विरोधी पक्षांच्या खासदारांना कधीच निलंबित करण्यात आले नाही. विशेष म्हणजे, संसदेच्या सुरक्षेच्या मुद्यावर गृहमंत्री अमित शाह यांच्या...21 Dec 2023 / No Comment /

नमो अ‍ॅपवर सरकारी योजनांबद्दल आपली मते मांडण्याचे आवाहन

नमो अ‍ॅपवर सरकारी योजनांबद्दल आपली मते मांडण्याचे आवाहन– भाजपने सुरू केले ’जनमन सर्वेक्षण’, नवी दिल्ली, (१९ डिसेंबर) – भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सरकारी योजनांवर जनतेकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये जेपी नड्डा यांनी नमो अ‍ॅपवर जनमन सर्वेक्षणाद्वारे सरकारी योजनांबद्दल आपले मत मांडण्याचे आवाहन केले. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये जेपी नड्डा यांनी लिहिले की, नमो अ‍ॅपवरील जनमन सर्वेक्षण हे एक उत्तम व्यासपीठ आहे जिथे लोक देशाच्या विकासावर त्यांचा आवाज आणि मते शेअर करू...19 Dec 2023 / No Comment /

काँग्रेसने दिली मुकुल वासनिकांना निमंत्रक पदाची जबाबदारी

काँग्रेसने दिली मुकुल वासनिकांना निमंत्रक पदाची जबाबदारीनवी दिल्ली, (१९ डिसेंबर) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी आणि जागावाटप निश्चित करण्यासाठी काँग्रेसने मंगळवारी पाच सदस्यीय राष्ट्रीय आघाडी समिती स्थापन केली. पक्षाचे संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक या समितीचे निमंत्रक असतील. या समितीमध्ये राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, पक्षाचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद आणि मोहन प्रकाश यांचाही समावेश आहे. विरोधी आघाडी ’भारत’ची बैठक सुरू होण्याच्या काही...19 Dec 2023 / No Comment /