|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.76° C

कमाल तापमान : 33.25° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 59 %

वायू वेग : 6.14 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.25° C

Weather Forecast for
Saturday, 18 May

29.44°C - 33.99°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 19 May

29.2°C - 30.98°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.84°C - 31.52°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

29.09°C - 30.78°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.67°C - 30.85°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.79°C - 30.28°C

light rain
Home »

राहुल म्हणतात आमच्याकडे पैसा नाही; काँग्रेस दिवाळखोरीत?

राहुल म्हणतात आमच्याकडे पैसा नाही; काँग्रेस दिवाळखोरीत?नवी दिल्ली, (२१ मार्च) – लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी या पत्रकार परिषदेला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी उपस्थित होते. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिक निवडणुकीत सहभागी होण्यास इच्छुक आहे. कोणत्याही लोकशाहीसाठी निष्पक्ष निवडणुका आवश्यक असतात. सर्वच राजकीय पक्षांसाठी समतल खेळाचे क्षेत्र असावे. ते म्हणाले की, निवडणूक रोख्यांबाबत जी माहिती किंवा वस्तुस्थिती समोर...21 Mar 2024 / No Comment /

‘मी रडलो नाही’ : अशोक चव्हाण

‘मी रडलो नाही’ : अशोक चव्हाणमुंबई, (१८ मार्च) – एका रॅलीला संबोधित करताना, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी दावा केला होता की महाराष्ट्राचा एक नेता त्यांच्या आई सोनिया गांधींसमोर रडले होते आणि म्हणाले होते की मला लाज वाटते की ते “या शक्तीशी यापुढे लढू शकत नाहीत आणि त्यांना तुरुंगात जायचे नाही.” भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांनी सोमवारी सांगितले की, काँग्रेस सोडण्यापूर्वी मी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली नव्हती...19 Mar 2024 / No Comment /

सोनिया गांधी निवडणूक लढवणार नाहीत

सोनिया गांधी निवडणूक लढवणार नाहीतनवी दिल्ली, (१५ फेब्रुवारी) – राज्यसभा निवडणुकीसाठी राजस्थानमधून उमेदवारी दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी रायबरेलीच्या जनतेला भावनिक पत्र लिहिले आहे. यामध्ये प्रकृती आणि वाढत्या वयाचा दाखला देत त्यांनी पुढील निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र, रायबरेलीशी असलेले घनिष्ठ नाते सांगून त्यांनी भविष्यातही कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गांधी घराण्यातील कोणीतरी रायबरेलीतून निवडणूक लढवणार हे त्यांच्या आवाहनावरून स्पष्ट झाले आहे. सोनिया गांधींनी पत्रात लिहिले आहे की,...16 Feb 2024 / No Comment /

आघाडी न होण्यास अधीररंजन जबाबदार

आघाडी न होण्यास अधीररंजन जबाबदार– तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांचा आरोप, कोलकाता, (२५ जानेवारी) – पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आघाडी न होण्यास काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी हेच सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केला आहे. ममता बॅनर्जी यांनी बुधवारी आपला पक्ष राज्यात लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर खासदार ब्रायन यांनी उपरोक्त आरोप केला. इंडि आघाडीचे अनेक टीकाकार आहेत. यात भाजपा आणि अधीररंजन चौधरी प्रमुख आहेत,...26 Jan 2024 / No Comment /

मोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला

मोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला– काँग्रेस सांसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांचा आरोप, नवी दिल्ली, (२० डिसेंबर) – संसदेच्या सुरक्षेसाठी आवाज उठवणार्या विरोधी पक्षांच्या खासदारांना निलंबित करून मोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप काँग्रेस सांसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी बुधवारी केला. संसद भवनात आज काँग्रेस सांसदीय पक्षाच्या बैठकीत गांधी म्हणाल्या, आजपर्यंत संसदेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येत विरोधी पक्षांच्या खासदारांना कधीच निलंबित करण्यात आले नाही. विशेष म्हणजे, संसदेच्या सुरक्षेच्या मुद्यावर गृहमंत्री अमित शाह यांच्या...21 Dec 2023 / No Comment /

भारतीय अस्मितेचा अपमान करण्याचा काँग्रेसचा डाव

भारतीय अस्मितेचा अपमान करण्याचा काँग्रेसचा डाव– अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसवर हल्ला, नवी दिल्ली, (०६ डिसेंबर) – स्वतःच्या पराभवाचे विश्लेषण करण्याऐवजी काँग्रेसने भारतीय संस्कृती आणि अस्मितेचा अपमान करण्याचा डाव काँग्रेसने रचला असल्याचा घणाघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी उत्तर-दक्षिण विभाजनाच्या केलेल्या वक्तव्यावरून केला. या मुद्यावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मौन का धारण केले आहे तसेच उत्तर-दक्षिण भारताची विभागणी, उत्तर भारताला गौमूत्र राज्य संबोधणे आणि सनातन धर्म तसेच देवतांवर झालेल्या अभद्र...6 Dec 2023 / No Comment /