|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:56 | सूर्यास्त : 18:49
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.07° C

कमाल तापमान : 32.02° C

तापमान विवरण : light rain

आद्रता : 65 %

वायू वेग : 4.04 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.02° C

Weather Forecast for
Sunday, 12 May

28.43°C - 32.99°C

light rain
Weather Forecast for
Monday, 13 May

28.76°C - 31.18°C

light rain
Weather Forecast for
Tuesday, 14 May

29.02°C - 31.01°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 15 May

27.79°C - 30.87°C

light rain
Weather Forecast for
Thursday, 16 May

28.99°C - 31.15°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 17 May

29.38°C - 30.81°C

sky is clear
Home »

महिलांविषयक भारतीय चिंतनाची पुनर्स्थापना गरजेची

महिलांविषयक भारतीय चिंतनाची पुनर्स्थापना गरजेची– सीता गायत्री अन्नदानम यांचे प्रतिपादन, – रा.से. समितीचा मकर संक्रमणोत्सव, नागपूर, (२९ जानेवारी) – महिलांविषयक भारतीय चिंतन व विचारांची समाजात पुनर्स्थापना करण्याचे कार्य राष्ट्र सेविका समिती करीत असल्याचे प्रतिपादन समितीच्या प्रमुख कार्यवाहिका सीता गायत्री अन्नदानम यांनी आज केले. राष्ट्र सेविका समितीचा मकर संक्रमणोत्सव जरीपटक्यातील दयानंद पार्कमध्ये आयोजित करण्यात आला. बी.जी. श्रॉफ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चित्रा दौलतानी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला विदर्भ प्रांत कार्यवाहिका रोहिणी आठवले, नागपूर विभाग कार्यवाहिका...30 Jan 2023 / No Comment /

पुन्हा एकदा गारपीट, जनजीवन विस्कळीत

पुन्हा एकदा गारपीट, जनजीवन विस्कळीतपावसामुळे पिकांना फटका, नागपूर शहर भर दुपारी अंधारले, नागपूर, ११ जानेवारी – हवामान खात्याचा अंदाज पुन्हा एकदा खरा झाला आणि मुसळधार पावसासह नागपूर शहर व विदर्भातील अनेक शहरांना आणि गावांना गारपिटीचा फटका सहन करावा लागला. या पाऊस व गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यातील पीकपाण्याला जबर फटका बसला. मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास नागपूर शहर ढगांच्या गर्दीमुळे इतके अंधारले होते की, रात्र झाल्यासारखे वाटत होते. मागील तीन दिवसांपासून नागपूर शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या...11 Jan 2022 / No Comment /

शेगाव रेल्वेस्थानकाचे संत गजानन महाराज रेल्वेस्थानक नामकरण व्हावे

शेगाव रेल्वेस्थानकाचे संत गजानन महाराज रेल्वेस्थानक नामकरण व्हावेखासदार प्रताप जाधव यांची मागणी, बुलडाणा, १३ डिसेंबर – विदर्भ पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या संतनगरी शेगाव येथे दर्शनासह पर्यटनासाठी लाखो भाविकांची ये-जा असते. संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पावन वास्तव्यामुळे आणि समाधी मंदिरामुळे देश विदेशातील भाविकांसाठी शेगाव हे मोठे तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे शेगाव येथील रेल्वेस्थानकाचे श्री संत गजानन महाराज रेल्वेस्थानक शेगाव असे नामकरण व्हावे, अशी मागणी खासदार प्रताप जाधव यांनी देशाचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. सेवा आणि समर्पण...14 Dec 2021 / No Comment /

शिवशंकरभाऊ पाटील हरिचरणी विलीन

शिवशंकरभाऊ पाटील हरिचरणी विलीनश्री गजानन महाराज संस्थान, संतनगरी झाली पोरकी, सेवेकरी व भक्तमंडळी शोकसागरात बुडाले.., शेगाव, ४ ऑगस्ट – शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त आणि आपल्या सेवाभावी स्वभाव व वर्तणुकीमुळे समाजात आदर्श निर्माण करणारे शिवशंकरभाऊ सुकदेव पाटील यांचे बुधवार, ४ ऑगस्ट रोजी देहावसान झाले. त्यांच्या निधनामुळे गजानन महाराज संस्थान व संतनगरी पोरकी झाली असून निधनाचे वृत्त ऐकताच संस्थानचे सेवेकरी व गजानन महाराजांची भक्तमंडळी शोकसागरात बुडाली. कोरोना निर्बंधाचे काटेकोर पालन करीत मोजक्या...5 Aug 2021 / No Comment /

डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्यावरोरा, ३० नोव्हेंबर – ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या डॉ. शितल आमटे-करजगी यांनी सोमवार, 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.45 वाजताच्या सुमारास आनंदवनातील त्यांच्या निवासस्थानी आत्महत्याने केल्याचे उघडकीस आले. डॉ. शितल यांच्या आत्महत्येने परिसरातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. शितल आमटे-करजगी या येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होत्या. त्यामुळे त्या आनंदवनाची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या....1 Dec 2020 / No Comment /

आदिवासीच खरे संस्कृतिरक्षक : सरसंघचालक

आदिवासीच खरे संस्कृतिरक्षक : सरसंघचालक=नंदुरबारच्या सातपुडा मेळाव्यात विशाल हिंदू जागर= नंदुरबार, [१४ जानेवारी] – आपल्या समाजाचे मूळ दर्‍याखोर्‍यात, जंगलात आहे. त्यामुळे वनात राहणारे वनवासी अर्थात आदिवासीच खरे संस्कृतिरक्षक आहेत. त्यांच्या समस्यांशी व दु:खाशी समरस व्हा आणि एकसंध राहा, असे आवाहन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सातपुडा हिंदू मेळाव्यात बोलताना केले. नंदुरबारला गुरुवारी सातपुडा हिंदू मेळावा आयोजित करण्यात आला होता. महामंडलेश्‍वर विश्‍वेश्‍वरानंद महाराज, देवगिरी प्रांताचे संघचालक गंगाधर पवार यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती...16 Jan 2016 / No Comment /

विदर्भातील जलाशये तुडुंब भरली

विदर्भातील जलाशये तुडुंब भरलीयवतमाळमधील धरणांत ९६ टक्के जलसाठा विदर्भातील धरणांत ७५ टक्के जलसंचय अमरावती/नागपूर, [१९ सप्टेंबर] – विदर्भातील धरणांमध्ये भरपूर पाणी साठले असून अमरावती विभागातील नऊ मोठ्या प्रकल्पांमध्ये १९ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत एकूण संचय पातळीच्या तुलनेत ७८.१५ टक्के पाण्याचा संचय झाला आहे. तर नागपूर विभागातही सर्व धरणे मिळून सुमारे ७५ टक्के जलसंचय झाल्यामुळे दुष्काळाची दाहकता आता बर्‍याच अंशी कमी झाली आहे. रब्बी पिकांसाठी हा पाऊस एकप्रकारे वरदानच ठरला आहे. अमरावती विभागाचे वैशिष्ट्य म्हणजे, सर्वाधिक...20 Sep 2015 / No Comment /

सिंचन हाच ठोस उपाय : मुख्यमंत्री

सिंचन हाच ठोस उपाय : मुख्यमंत्री=संवेदनशीलतेने काम करण्याचे अधिकार्‍यांना आवाहन= यवतमाळ, [३ मार्च] – ‘मोठी धरणे ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असून तातडीचा उपाय म्हणून जलयुक्त शिवार कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. विभागातील ६४ हजार विहिरींपैकी ३१ हजार विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित विहिरींची कामे तातडीने पूर्ण करावी. या विहिरींना विद्युत विभागाने त्वरित वीज जोडण्या द्याव्यात. त्यामुळे शेतकर्‍यांना शाश्‍वत शेती करता येईल. जोपर्यंत आपण शेतकर्‍यांना सिंचनाची हमी देणार नाही, शेतात ओलावा निर्माण करणार नाही, तोपर्यंत...4 Mar 2015 / No Comment /

मेक इन् विदर्भच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावा

मेक इन् विदर्भच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावा=मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन, हिंगणा एमआयडीसी असोसिएशनचा वर्धापन दिन= नागपूर, [१ फेब्रुवारी] – येत्या काळात विदर्भात उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे विदर्भाच्या उद्योजकांनी सुद्धा या बदलासाठी पुढाकार घ्यावा व मेक इन् विदर्भच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिंगणा एमआयडीसी असोसिएशनच्या वर्धापन दिन समारंभात उद्योजकांना केले. यावेळी व्यासपीठावर खासदार कृपाल तुमाने, असोसिएशनचे अध्यक्ष कॅप्टन सी. एम. रणधीर, उपाध्यक्ष जी. एल. निमा, सचिव चंद्रशेखर शेगावकर, कोषाध्यक्ष...2 Feb 2015 / No Comment /

कॉंग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाचा फज्जा

कॉंग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाचा फज्जा=शेतकर्‍यांची अत्यल्प उपस्थिती • युवा कार्यकर्त्यांनी फिरविली पाठ= नागपूर, [८ डिसेंबर] – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या हिताच्या गोष्टी करणार्‍या कॉंग्रेसने सोमवारी विधानसभेवर काढलेला ‘हल्लाबोल’ मोर्चा पूर्णत: फसला. शेतकर्‍यांचे हित साधण्याचा आव आणणार्‍या कॉंग्रेसला अपेक्षेपेक्षा फारच कमी लोक जमवता आल्याने त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. कॉंग्रेसला इतके वाईट दिवस का आले? असा प्रश्‍न पोलिसांना देखील पडला होता. चार दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी वार्तापरिषद घेऊन मोर्चात...9 Dec 2014 / No Comment /

विदर्भातही येणार डेक्कन ओडीसी

विदर्भातही येणार डेक्कन ओडीसी=सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा, कर्ज आणि परतफेडीच्या दुष्टचक्रातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचा निर्धार= नागपूर, [९ नोव्हेंबर] – कालपर्यंत महाराष्ट्राच्या केवळ काही भागापुरतीच मर्यादित राहिलेली डेक्कन ओडीसी रेल्वे येत्या काळात विदर्भात आणण्याची आणि त्यातून देशविदेशातील पर्यटकांना या परिसरातल्या समृद्ध वन व निसर्गसंपदेचे दर्शन घडवीत येथील वनपर्यटन अधिक विकसित करण्याची घोषणा राज्याचे नवनियुक्त वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. रविवारी नागपुरातील भाजपा कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अर्थमंत्री या नात्याने बोलताना सुधीर...10 Nov 2014 / No Comment /

गडकरींनी घेतले पाचगाव दत्तक

गडकरींनी घेतले पाचगाव दत्तक=खासदार आदर्श ग्राम योजना= नवी दिल्ली, [७ नोव्हेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील पाचगाव हे गाव दत्तक घेतले आहे. उमरेड मार्गावरील या गावाचा या योजनेंतर्गत २०१६ पर्यंत सर्वांगीण विकास केला जाणार आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जन्मदिनी म्हणजे ११ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. देशातील प्रत्येक...8 Nov 2014 / No Comment /